अंबाजोगाई (जिल्हा बीड) येथे भव्य हिंदु धर्मरक्षण मूक मोर्चाला ७ सहस्र हिंदूंची उपस्थिती !

हिंदूंनो, आपल्या माता-भगिनींची अवस्था श्रद्धा वालकरप्रमाणे होऊ द्यायची नसेल, तर त्यांना धर्मशिक्षण द्या. गोमातेचे रक्षण, धर्मांतर आणि ‘लव्ह जिहाद’ यांसारखे हिंदु धर्मावरील आघात रोखण्यासाठी आपण संघटित होऊन प्रयत्न करूया.

श्री तुळजाभवानी मंदिरातील भ्रष्‍टाचाराच्‍या प्रकरणी दोषींवर गुन्‍हे नोंद करा !

शहादा (जिल्‍हा नंदुरबार) येथील भाजपचे आमदार राजेश पाडवी यांचे मुख्‍यमंत्र्यांना निवेदन

(म्‍हणे) ‘लाचखोर अधिकारी आणि कर्मचारी यांचे नाव अन् छायाचित्र माध्‍यमांमध्‍ये देऊ नका !’ – अधिकारी महासंघाची मुख्‍यमंत्र्यांकडे मागणी

अधिकारी महासंघाने अशी मागणी करून लाचखोरांची पाठराखण करण्‍यापेक्षा ‘प्रामाणिकपणे कामे करून स्‍वतःतील भ्रष्‍टाचारी वृत्ती नष्‍ट करण्‍यासाठी प्रयत्न करावेत’ !

मशिदीवरील भोंग्याच्या आवाजाला कंटाळून पानबाजार, कुडाळ येथील बाळा राणे यांचा दुकान विकण्याचा निर्णय !

राणे यांच्यावर आलेली ही वेळ हिंदूंना विचार करायला लावणारी आणि वस्तूस्थितीची जाणीव करून देणारी आहे ! निवेदनांकडे दुर्लक्ष करण्याच्या पोलिसांच्या वृत्तीमुळे नागरिकांनी कायदा हातात घेतला, तर आश्चर्य वाटू नये !

सणांच्या काळात अतिरिक्त दर आकारून प्रवाशांना लुटणार्‍या ‘बस ऑपरेटर्स’वर नियंत्रण ठेवा !

अशी मागणी का करावी लागते ? प्रवाशांची लूट होते, हे वाहतूक खात्याच्या लक्षात का येत नाही ?

कर्तव्यात कसूर करणार्‍या पोलीस निरीक्षकांवर कारवाई करा ! – विश्व हिंदु परिषद आणि बजरंग दल

हिंदु धर्म आणि देवता यांच्या विरोधात वक्तव्य करणार्‍यांवर काहीही कारवाई न करणारे पोलीस हिंदुद्रोहीच आहेत !

रत्नागिरीत आंबा बागायतदारांनी केलेल्या आंदोलनात शासनाला दिली चेतावणी

कोरोनाचे संकट, चक्रीवादळे अशा नैसर्गिक दुष्टचक्रामध्ये अडकलेले बागायतदार मोठ्या आर्थिक संकटात आहेत.

श्री तुळजाभवानी मंदिरातील भ्रष्टाचाराच्या प्रकरणी मुख्य सचिवांना लक्ष घालण्यास सांगणार !

श्री तुळजाभवानी मंदिरातील कोट्यवधी रुपयांच्या भ्रष्टाचाराच्या चौकशीचे प्रकरण बंद करण्यात आल्याची माहिती समोर आली आहे. ही चौकशी बंद करणे, हा न्यायालय आणि विधीमंडळ यांचा अवमान आहे.

हिंदूंच्या धार्मिक भावना दुखावणार्‍या सुषमा अंधारे यांच्यावर गुन्हा नोंद करून कारवाई करा !

संबंधित महिलेची चौकशी करून त्यांच्यावर गुन्हा नोंद करावा आणि योग्य ती कारवाई करावी, अन्यथा आम्हाला महाराष्ट्रभर वैध मार्गाने आंदोलन करावे लागेल.

अवैध पशूवधगृहे बंद न झाल्यास न्यायालयात जाऊ !

अवैध पशूवधगृहांवर कारवाई करण्यासाठी निवेदन देणे, नोटीस देणे का करावे लागते ? प्रशासन स्वत:हून कारवाई का करत नाही ?