चीनने रशियाचा गहू आयात करण्यावर घातलेले निर्बंध उठवले !

युक्रेनवरील आक्रमणावरून एकीकडे अमेरिका, ब्रिटन, तसेच युरोपीय देश यांच्याकडून रशियावर निर्बंध लादण्याच्या हालचाली चालू असतांना चीनने मात्र रशियाचा गहू आयात करण्यावर घातलेले निर्बंध उठवले आहेत.

वर्ष २०२१ मध्ये भारताचा चीनसमेवत विक्रमी ९ लाख २० सहस्र कोटी रुपयांच्या वस्तूंचा व्यापार !

चीन भारताचा पहिल्या क्रमांकाचा शत्रू असतांना व्यापारात मात्र भारताने चीनसमोर शरणागतीच पत्करल्याचे आकडेवारीतून लक्षात येते ! ही गुलामगिरी भारत कधी दूर करणार ?

चीनला असाच धडा शिकवणे योग्य !

चीनमधील खत निर्मिती करणार्‍या एका आस्थापनाकडून आयात करण्यात आलेला २० सहस्र टन माल श्रीलंका सरकारने मालाची गुणवत्ता चांगली नसल्याचे सांगत अर्ध्या वाटेवरूनच परत पाठवून दिला.

भारताकडून कापूस आणि साखर निर्यात करण्याचा पाकचा निर्णय एका दिवसात मागे !

देशातील धर्मांधांकडून आणि भारतविरोधी लोकांनी केलेल्या विरोधानंतर पाक सरकारने भारताकडून साखर आणि कापूस आयात करण्याचा निर्णय एका दिवसात मागे घेतला.

भारताने अल्प केली शस्त्रास्त्रांची आयात !

‘मेक इन इंडिया’च्या पुढाकारानंतर भारताने शस्त्रास्त्रांची आयात अल्प करण्यावर भर दिला आहे.

देशाची अर्थव्यवस्था सुधारण्यासाठी करावयाचे उपाय

ऐंशी कोटी गावांतील लोकांना वर आणण्यासाठी ठाकूर पॅटर्न समरडॅम सिस्टिम हा एकच मार्ग आहे. त्यामुळे १ लक्ष कोटी रुपयांच्या फूड सिक्युरिटी बिलाची (राष्ट्रीय अन्न सुरक्षा कायदा) आवश्यकता वाटणार नाही. त्यामुळे रुपया सुधारेल.

चीनमधून आयात होणार्‍या इलेक्ट्रॉनिक उपकरणांना आता नोंदणी अनिवार्य ! – केंद्र सरकारचा आदेश

चीनमधून भारतात मोठ्या प्रमाणात आयात होणार्‍या इलेक्ट्रॉनिक उपकरणांचा दर्जा निकृष्ट असतो, असे नेहमीच समोर आले आहे. त्यामुळे केंद्र सरकारने चीनमधून आयात होणार्‍या ७ उत्पादनांसाठी नोंदणी अनिवार्य करण्याचा आदेश काढला आहे.

यंदा दिवाळीत चिनी आस्थापनांना ४० सहस्र कोटी रुपयांचा तोटा

चिनी आस्थापनांना ४० सहस्र कोटी रुपयांचा तोटा – भारतियांनी ठरवले, तर चीनला धडा शिकवता येऊ शकतो. आता भारतियांनी यात सातत्य राखत चीनची एकही वस्तू विकत घेणार नाही आणि विकणारही नाही, असे ठरवले पाहिजे !

चीनी वस्तुओं का बहिष्कार करने के कारण दिवाली में चीन की ४० हजार करोड की हानि !

केंद्र सरकार चीनी वस्तुओं पर प्रतिबंध लगाए !