(पाण्यामध्ये असलेला हायड्रोजन वायू वेगळा काढला जातो. त्याला ‘ग्रीन हायड्रोजन’ असे म्हणतात. तसेच नैसर्गिक वायूमधूनही ‘ग्रीन हायड्रोजन’ काढला जातो. याच्यामुळे प्रदूषण होत नाही.)

नवी देहली – केंद्रीय रस्ते वाहतूक आणि महामार्ग मंत्री नितीन गडकरी ३० मार्च या दिवशी ‘ग्रीन हायड्रोजन’वर चालणार्या चारचाकी गाडीतून संसदेत पोचले. या गाडीचे नाव ‘मिराई’ आहे. ‘मिराई’ याचा अर्थ म्हणजे भविष्य. केंद्रीय मंत्री गडकरी म्हणाले की, ही गाडी लवकरच भारतात येणार असून त्यामुळे देशात मोठी क्रांती होणार आहे. आयात अल्प होईल आणि स्वावलंबी भारताचे आमचे स्वप्न नक्कीच साकार होईल. आत्मनिर्भर होण्यासाठी आम्ही पाण्यापासून सिद्ध होणारा ‘ग्रीन हायड्रोजन’ आणला आहे. ही गाडी प्रयोग आहे. आता देशात ग्रीन हायड्रोजनचे उत्पादन प्रारंभ होईल. त्यामुळे आयातीला आळा बसेल आणि रोजगाराच्या नवीन संधी निर्माण होतील. भारत सरकारने ३ सहस्र कोटी रुपयांची योजना चालू केली असून आम्ही ‘ग्रीन हायड्रोजन’ निर्यात करणारा देश बनू. जेथे कोळसा वापरला जाईल तेथे आता ‘ग्रीन हायड्रोजन’ वापरला जाईल.
Gadkari’s green new wheels—All about ‘Mirai’, India’s first hydrogen-powered FCEV @nitin_gadkari #Mirai #Hydrogen #NitinGadkarihttps://t.co/nGMKuPRFY9
— ET NOW (@ETNOWlive) March 30, 2022
अभिनेते आमिर खान यांच्या सावत्र भावावर त्याच्या पूर्व पत्नीकडून गंभीर आरोप !
Uttarakhand Ghar Wapsi : उत्तराखंडमध्ये थारू जमातीच्या ३६ कुटुंबांतील १०६ जणांचा हिंदु धर्मात पुनर्प्रवेश
गोहत्येच्या प्रकरणी ३ मुसलमानांना प्रत्येकी १० वर्षांच्या कारावासाची शिक्षा
‘एस्.आय.आर्.’ प्रक्रिया करण्यार्या शिक्षकाला ३ धर्मांधांकडून मारहाण !
अयोध्या : पवित्र शरयू नदीत मटण आणि मद्य यांची मेजवानी करणार्या तिघा हिंदूंना अटक !
श्रीरामांचा अवमान केल्यामुळेच कट्टर शहरी नक्षलवादी अभिजीत दिपके यांच्यावर शाई फेकली ! – Barkha Trehan