भारताने ७ लाख २० सहस्र कोटी रुपयांच्या वस्तूंची आयात, तर केवळ २ लाख कोटी रुपयांच्या वस्तूंची निर्यात केली !
चीन भारताचा पहिल्या क्रमांकाचा शत्रू असतांना व्यापारात मात्र भारताने चीनसमोर शरणागतीच पत्करल्याचे आकडेवारीतून लक्षात येते ! ही गुलामगिरी भारत कधी दूर करणार ? – संपादक

नवी देहली – लडाख सीमेवर भारत आणि चीन यांच्यात तणाव असतांनाही वर्ष २०२१ चीन भारताचा सर्वांत मोठा व्यापारी भागीदार राहिल्याचे आकडेवारीवरून समोर आले आहे. वर्ष २०२१ मध्ये भारताचा चीनसमवेतचा व्यापार विक्रमी ९ लाख २० सहस्र कोटी रुपयांवर पोचला आहे. भारताने चीनकडून ७ लाख २० सहस्र कोटी रुपयांच्या वस्तूंची आयात केली, तर चीनला केवळ २ लाख कोटी रुपयांच्या वस्तूंची निर्यात केली. यातून भारताच्या ‘आत्मनिर्भर भारत’ अभियानाचा फारसा लाभ झालेला नाही, हे लक्षात येते.
श्री विठ्ठल-रुक्मिणी मंदिर समितीच्या अपीलाची सुनावणी अन्य जिल्हा न्यायाधीश यांचेकडे वर्ग होणार !
देशातील ३ राज्यांत लव्ह जिहादच्या ४ घटना उघड !
तेलंगाणातील महिला तहसीलदाराची २० कोटी रुपयांची बेहिशोबी मालमत्ता जप्त !
Canada’s International Student : कॅनडामध्ये विदेशी विद्यार्थ्यांच्या संख्येत ६० टक्के घट !
Kanishka Blast : वर्ष १९८५ मध्ये एअर इंडियाच्या ‘कनिष्क’ विमानात खलिस्तानी आतंकवाद्यांनी स्फोट केला !
Ujjain Muharram : मध्यप्रदेशातील बडनगर येथे क्रेनद्वारे चारचाकी हवेत लटकवून ती स्फोटाने जाणूनबुजून उडवून दिली !