भारताने ७ लाख २० सहस्र कोटी रुपयांच्या वस्तूंची आयात, तर केवळ २ लाख कोटी रुपयांच्या वस्तूंची निर्यात केली !
चीन भारताचा पहिल्या क्रमांकाचा शत्रू असतांना व्यापारात मात्र भारताने चीनसमोर शरणागतीच पत्करल्याचे आकडेवारीतून लक्षात येते ! ही गुलामगिरी भारत कधी दूर करणार ? – संपादक

नवी देहली – लडाख सीमेवर भारत आणि चीन यांच्यात तणाव असतांनाही वर्ष २०२१ चीन भारताचा सर्वांत मोठा व्यापारी भागीदार राहिल्याचे आकडेवारीवरून समोर आले आहे. वर्ष २०२१ मध्ये भारताचा चीनसमवेतचा व्यापार विक्रमी ९ लाख २० सहस्र कोटी रुपयांवर पोचला आहे. भारताने चीनकडून ७ लाख २० सहस्र कोटी रुपयांच्या वस्तूंची आयात केली, तर चीनला केवळ २ लाख कोटी रुपयांच्या वस्तूंची निर्यात केली. यातून भारताच्या ‘आत्मनिर्भर भारत’ अभियानाचा फारसा लाभ झालेला नाही, हे लक्षात येते.
राज्यपालांची ‘छत्रपती शिवाजी महाराज वस्तू संग्रहालया’ला भेट !
संपादकीय : ‘इस्रो’पुढील आव्हाने !
Pune Love-Jihad : हिंदु तरुणीला प्रेमजाळ्यात ओढण्याचा प्रयत्न करत सुफियान खान याच्याकडून मानसिक छळ !
HJS Demand : कुणाल कामरा आणि प्रकाश राज यांच्याविरुद्ध गुन्हा नोंदवा !
Warship ‘Malvan’ : भारतीय नौदलाकडून ‘मालवण’ युद्धनौकेच्या ‘वाघ नख’ दर्शवलेल्या नवीन बोधचिन्हाचे अनावरण
Hospital Gives Wrong Blood : राजस्थानमधील रुग्णालयात बाळंतीण महिलेला ‘ओ-पॉझिटिव्ह’ ऐवजी ‘चुकून ‘बी-पॉझिटिव्ह’ रक्त दिले : प्रकृती चिंताजनक !