डॉ. मुखर्जींच्या बलीदानामुळे काश्मीर आज भारतात ! – प्रकाश बिरजे, भाजप

आपल्या देशाच्या एका राज्यात भारतियांना प्रवेश करण्यासाठी अनुमती घ्यावी लागणे, हे लज्जास्पद आहे, असे म्हणून डॉ. मुखर्जींनी आंदोलन केले. अटकेच्या कालावधीत डॉ. मुखर्जींचे निधन झाले. शामाप्रसादांच्या बलीदानामुळे काश्मीर भारतात राहिले.

‘विराट हिंदुस्थान संगमा’चे कार्ती गोपीनाथ यांचा पोलिसांकडून छळ !

तमिळनाडूमध्ये हिंदुद्वेषी द्रमुकचे सरकार असल्यामुळे हिंदूंसाठी कार्य करणार्‍या संघटनेच्या पदाधिकार्‍यांचा अशा प्रकारे छळ झाल्यास आश्‍चर्य ते काय ? हे रोखण्यासाठी परिणामकारक संघटन आवश्यक !

हिंदुत्वनिष्ठ संघटनांचे प्रतिनिधी, अधिवक्ते, उद्योगपती आणि हिंतचिंतक यांच्या भेटीत राष्ट्र अन् धर्म या विषयावर साधला संवाद !

सनातन संस्थेचे राष्ट्रीय प्रवक्ते श्री. चेतन राजहंस यांनी तमिळनाडूमधील हिंदुत्वनिष्ठ संघटनांचे प्रतिनिधी, हिंदुत्वनिष्ठ, अधिवक्ते, उद्योगपती, हिंतचिंतक आणि विज्ञापनदाते यांच्या भेटी घेतल्या, त्याचा हा संक्षिप्त वृत्तांत . . .

महाराष्ट्रात पूर्वी भाजपचे सरकार असतांना मशिदींवरील भोंगे का हटवले नाहीत ? – प्रवीण तोगाडिया, अध्यक्ष, आंतरराष्ट्रीय हिंदु परिषद

‘‘आताही ज्या राज्यात भाजपचे सरकार आहे, त्या राज्यांत जिल्हाधिकार्‍यांना आदेश देऊन नियमानुसार भोंगे का हटवले जात नाहीत ?’’

डॉ. कालिदास वायंगणकर यांना मारहाण होऊन १२ दिवस उलटूनही पोलिसांकडून ख्रिस्ती गुन्हेगारांवर कारवाई नाही !

अल्पसंख्यांकांच्या विरोधात तक्रार नोंदवायला पोलीस का कचरतात ? हिंदूंच्याच देशात हिंदूंना अशी वागणूक मिळणे दुर्दैवी आणि संतापजनकच ! डॉ. कालिदास वायंगणकर यांच्या जागी एखादा ख्रिस्ती असता, तर पोलिसांनी अशीच भूमिका घेतली असती का ?

हिंदु जनजागृती समितीचे महाराष्ट्र आणि छत्तीसगड राज्य संघटक सुनील घनवट यांच्या अकोला, बुलढाणा आणि धुळे  या जिल्ह्यांतील ‘संपर्क अभियाना’ला हिंदुत्वनिष्ठांचा उत्स्फूर्त प्रतिसाद !

‘श्री. सुनील घनवट आल्यामुळे कार्याला नवी दिशा मिळाली’, असे मत अनेक हिंदुत्वनिष्ठ संघटनांच्या पदाधिकार्‍यांनी व्यक्त केले. या वेळी सर्वांनाच ‘सनातन पंचाग २०२२’ भेट देण्यात आले.

भारताचे मोगलस्तान टाळण्यासाठी त्वरित समान नागरी कायदा आणा ! – अजय सिंह सेंगर, प्रमुख, महाराष्ट्र करणी सेना

देशात भाजपची सत्ता येऊन ७ वर्षे झाली आहेत. आता भाजपकडे पूर्ण बहुमत आहे. त्यामुळे समान नागरी कायदा आणून मुसलमानांची जनसंख्या नियंत्रणात आणा. भारताचे मोगलस्तान झाले, तर हिंदु धर्म समाप्त होईल.

भारताची स्थिती अफगाणिस्तानसारखी होऊ नये; म्हणून ‘हिंदु राष्ट्रा’साठी सर्व नेत्यांनी एकत्र यावे ! – साध्वी कांचन गिरीजी

पुढील १० वर्षांत भारताची स्थिती अफगाणिस्तानसारखी होऊ नये; म्हणून हिंदु राष्ट्रासाठी सर्व नेत्यांनी एकत्र यावे, असे आवाहन साध्वी कांचन गिरीजी यांनी केले आहे.

अखिल भारतीय हिंदु महासभेचे राष्ट्रीय उपाध्यक्ष तथा हिंदुत्वनिष्ठ अधिवक्ता गोविंद गांधी यांचे निधन !

पितृछत्र हरपल्याची सातारा जिल्ह्यातील हिंदुत्वनिष्ठांची भावना !

आगरा येथे गोतस्करी रोखण्यासाठी गेलेल्या हिंदु महासभेच्या जिल्हाध्यक्षांवर धर्माधांकडून प्राणघातक आक्रमण !

उत्तरप्रदेशमध्ये कायदा आणि सुव्यव्यस्थेचे धिंडवडे चालूच ! राज्यात गोहत्याबंदी कायदा असतांनाही अशा प्रकारे गोतस्करी होतेच कशी ? पोलीस आंधळे आहेत का ? जी माहिती गोरक्षकांना मिळते ती पोलिसांना का मिळत नाही ? कि ‘पोलीस गोतस्करांकडून हप्ते घेतात’, असे हिंदूंनी समजायचे का ?