धर्मग्रंथद्वेष आणि वास्‍तव !

वर्ष २०२२ मधील गुढीपाडव्‍याला हिंदु धर्माच्‍या कालगणनेनुसार १५ निखर्व, ५५ खर्व, २१ अब्‍ज, ९६ कोटी ८ लाख ५३ सहस्र १२४ व्‍या वर्षाचा आरंभ झाला. ही वर्षे मोजणेही एखाद्या विज्ञानवाद्याला अशक्‍यप्राय असेल. हिंदु संस्‍कृती इतकी प्राचीन असतांना हिंदूंचे धर्मग्रंथ अश्‍लील कसे ठरू शकतात ?

उत्तराखंडमध्‍ये धर्मांधांचा ‘लँड (भूमी) जिहाद’ आणि सर्वोच्‍च न्‍यायालयाची भूमिका !

धर्मांध भारताचे कोणतेही कायदे पाळत नाहीत. भरमसाठ लोकसंख्‍या निर्माण करणे, दिसेल तेथे अतिक्रमणे करणे, सरकारच्‍या विविध योजनांचा अपलाभ घेणे आणि भारतद्वेष प्रकट करता येईल तेवढा करणे, हा त्‍यांचा कार्यक्रम असतो. त्‍यासाठी साम-दाम-दंड-भेद हे सर्व वापरले जाते.

१ सहस्र वर्षांपासून युद्ध लढणारे हिंदू आक्रमक होणे नैसर्गिक ! – सरसंघचालक

मुसलमानांनी ‘आपण उच्च कुळातील आहोत, आपण पूर्वी या देशावर राज्य केले आहे आणि पुन्हा करू शकतो, केवळ आपला मार्ग योग्य आहे, इतर चुकीचे आहेत, हे ग्रह त्यांनी (मुसलमानांनी) बाजूला ठेवले पाहिजेत.

अंबाजोगाई (जिल्हा बीड) येथे भव्य हिंदु धर्मरक्षण मूक मोर्चाला ७ सहस्र हिंदूंची उपस्थिती !

हिंदूंनो, आपल्या माता-भगिनींची अवस्था श्रद्धा वालकरप्रमाणे होऊ द्यायची नसेल, तर त्यांना धर्मशिक्षण द्या. गोमातेचे रक्षण, धर्मांतर आणि ‘लव्ह जिहाद’ यांसारखे हिंदु धर्मावरील आघात रोखण्यासाठी आपण संघटित होऊन प्रयत्न करूया.

जैन पंथियांचे श्रद्धास्थान सम्मेद शिखरजी तीर्थक्षेत्र म्हणून घोषित करा ! – उमेश गांधी, हिंदु महासभा

सरकारच्या या निर्णयामुळे अहिंसावादी जैन पंथियांना संपूर्ण भारतामध्ये मोर्चे काढून निषेध आंदोलने करावी लागली. त्यामुळे केवळ जैन पंथियांच्याच नव्हे, तर कोणत्याही धार्मिक स्थळांचे महत्त्व जाणून घेऊन सरकारने निर्णय घेणे आवश्यक आहे.

जोशीमठातील आपद्ग्रस्तांच्या पुनर्वसनासाठी शंकराचार्यांकडून सर्वोच्च न्यायालयात याचिका

सरकारी यंत्रणा आपद्ग्रस्तांचे पुनर्वसन करण्यास अपयशी ठरल्यामुळेच हिंदूंच्या धर्मगुरूंवर अशी याचिका प्रविष्ट करण्याची वेळ येते !

श्री. राहुल कौल

काश्‍मिरी हिंदूंच्‍या समस्‍यांकडे सरकारचे दुर्लक्ष ! – राहुल कौल, पनून कश्‍मीर

काश्‍मीरमधील आतंकवाद संपवायचा असेल, तर सर्व काश्‍मिरी हिंदूंना एकाच ठिकाणी पुनर्स्‍थापित केले पाहिजे, अशी मागणी काश्‍मिरी हिंदूंसाठी लढणार्‍या ‘पनून कश्‍मीर’ या संघटनेचे श्री. राहुल कौल यांनी केली.

मध्‍यप्रदेशात फैजल याने हिंदु असल्‍याचे भासवून हिंदु दलित मुलीवर ३ वर्षे केला बलात्‍कार !

यावरून मध्‍यप्रदेशमधील लव्‍ह जिहादविरोधी कायद्यालाही धर्मांध जुमानत नाहीत, हेच दिसून येते ! लव्‍ह जिहाद रोखण्‍यासाठी सरकार आता तरी आणखी कठोर पावले उचलणार का ?

मशिदीवरील भोंग्याच्या आवाजाला कंटाळून पानबाजार, कुडाळ येथील बाळा राणे यांचा दुकान विकण्याचा निर्णय !

राणे यांच्यावर आलेली ही वेळ हिंदूंना विचार करायला लावणारी आणि वस्तूस्थितीची जाणीव करून देणारी आहे ! निवेदनांकडे दुर्लक्ष करण्याच्या पोलिसांच्या वृत्तीमुळे नागरिकांनी कायदा हातात घेतला, तर आश्चर्य वाटू नये !

सिंधुदुर्ग : बांदा येथे ८ जानेवारीला होणार्‍या हिंदु राष्ट्र-जागृती सभेच्या प्रचारकार्याला उत्स्फूर्त प्रतिसाद

राष्ट्रप्रेमी आणि धर्मप्रेमी हिंदूंचा प्रचारकार्याला मिळत असलेला उत्स्फूर्त प्रतिसाद पहाता ही सभा निश्चितच यशस्वी होणार आहे, असा दृढ विश्वास हिंदु जनजागृती समितीचे जिल्हा समन्वयक श्री. हेमंत मणेरीकर यांनी व्यक्त केला आहे.