धर्मांतर बंदी कायदा कधी ?
आळंदीसारख्या पवित्र ‘तीर्थस्थळी’ गेल्या काही दिवसांपासून ख्रिस्ती मिशनर्यांकडून हिंदूंना विविध आमिषे दाखवून धर्मांतरासाठी उद्युक्त केले जात आहे.
आळंदीसारख्या पवित्र ‘तीर्थस्थळी’ गेल्या काही दिवसांपासून ख्रिस्ती मिशनर्यांकडून हिंदूंना विविध आमिषे दाखवून धर्मांतरासाठी उद्युक्त केले जात आहे.
बांगलादेशात ही स्थिती आहे, तर पाकिस्तानमध्ये कशी असेल, याची कल्पना करता येत नाही ! इस्लामी देशांत हिंदूंचा होणारा वंशसंहार रोखण्यासाठी भारताला हिंदु राष्ट्र घोषित करणे आवश्यक आहे !
श्री शिव मंदिर जनसेवा समिती ट्रस्ट आणि हिंदु जनजागृती समिती यांच्या वतीने आयोजित ‘हिंदु संमेलन’ ! या संमेलनाला पानिपत येथील १५० हून अधिक स्थानिक धर्मप्रेमी नागरिक, हिंदुत्वनिष्ठ पुरुष आणि महिला उपस्थित होते.
हिंदूंनी जातीवाद, वर्णवाद, भाषावाद सोडून हिंदु मतपेढी (व्होट बँक) बनवली, तरच हिंदूंचे अस्तित्व टिकेल, असे प्रतिपादन कालीचरण महाराज यांनी सोलापूर येथे पत्रकारांशी बोलतांना केले.
मागील भागात आपण ‘नूपुर शर्मा यांनी केलेल्या विधानावरून झालेली दंगल, मुसलमानांकडून केली जाणारी टीका अन् हिंदु कोणत्याही पक्षाचा असो, जिहादींच्या दृष्टीने तो काफीरच’, यांविषयीची सूत्रे वाचली. आज या लेखाचा पुढील भाग . . .
‘‘लव्ह जिहाद हे हिंदूंचा वंशविच्छेद करणारे एक संकट आहे. ‘धर्मशिक्षणाचा अभाव’ आणि ‘हिंदु धर्माचे श्रेष्ठत्व न समजणे’, यांमुळे हिंदु मुली ‘लव्ह जिहाद’ला बळी पडून धर्मांतरित होत आहेत.
अशी स्थिती ओढवायला देहली भारतात आहे कि पाकिस्तानात ? देशाच्या राजधानीत हिंदूंची अशी स्थिती असेल, तर अन्यत्र कशी असेल, याचा विचारही न केलेला बरा !
धर्मांतर, गोहत्या आणि लव्ह जिहाद’ यासाठी कडक कायदे करावेत, आणि छत्रपती संभाजी महाराज यांचा ‘बलीदान दिवस’ हा ‘धर्मवीरदिन’ म्हणून साजरा करण्यात यावा, यासाठी २२ जानेवारी या दिवशी या मोर्चाचे आयोजन करण्यात आले आहे.
हिंदु जनजागृती समितीच्या वतीने उत्तरप्रदेशमधील सैदपूर, बिहार राज्यातील समस्तीपूर आणि पाटलीपुत्रच्या अनिसाबाद येथे अशा ३ ठिकाणी हिंदु राष्ट्र-जागृती सभेचे आयोजन करण्यात आले होते.
मकरसंक्रांतीच्या दिनी नागोठणे (जिल्हा रायगड) येथे शिवतेजाला झळाळी ! ‘दैनिक ‘सनातन प्रभात’ किती जण वाचतात ?’ असा प्रश्न पू. भिडेगुरुजी यांनी या सभेमध्ये व्यासपिठावरून विचारला.