अमेरिकेत प्रथमच ‘हिंदु अमेरिकी शिखर संमेलना’चे आयोजन
अमेरिकेतील अनेक भारतीय वंशाचे खासदार सहभागी होणार
अमेरिकेतील अनेक भारतीय वंशाचे खासदार सहभागी होणार
या प्रबोधनामुळे व्यापारी-उद्योजक यांनी ‘हलाल शिक्का’ असलेली उत्पादने विक्रीस न ठेवण्याचा निश्चय केला. ‘हलाल’ संदर्भात व्यापक जनजागृती करू, तसेच प्रत्येकानेच राष्ट्र आणि धर्म कार्यात सहभागी होण्याचा निर्धार व्यक्त केला.
हिंदु मुलांमध्ये भिनवले जाणारे हिंदुद्वेषाचे विष रोखण्यासाठी धर्माचरण करणे आणि धर्मशिक्षण घेणे हाच पर्याय !
अलीकडेच शाह म्हणाले होते, ‘‘मुसलमानांचा द्वेष करणे ही ‘फॅशन’ (टूम) झाली आहे. एखाद्या विशिष्ट विचारधारेचा प्रचार करण्यासाठी चित्रपटांचा वापर केला जातो.’’
वर्ष १९४७ मध्ये भारताचे दोन भाग करून पाकिस्तानच्या जिना यांनी द्विराष्ट्र तत्त्व स्वीकारले होते. मग मात्र भारतालाच मागील ७५ वर्षांपासून ‘धर्मनिरपेक्ष राष्ट्र’, असे का घोषित करावे ? वर्ष १९७२ मध्ये बांगलादेशाची निर्मिती झाली. इस्लामिक कट्टरतावाद्यांनी बांगलादेशामध्ये भयंकर परिस्थिती निर्माण केली आहे. पूर्वी तेथे १५ टक्के हिंदू होते. आता त्यांची लोकसंख्या केवळ ८ टक्क्यांच्या आसपास आहे.
हिंदूंमध्ये ३३ कोटी देवता आहेत. या ३३ कोटी देवतांमधील अपरिमित दैवी सामर्थ्याने त्या अनेक जिवांचा उद्धार करतात. त्यासाठी भक्तांनी केवळ देवतांची मनोभावे भक्ती करण्याची आवश्यकता असते. याचे काही संदर्भ पुढीलप्रमाणे आहेत…..
देशभरातील विविध राज्यांत रस्ते, सरकारी संपत्ती येथे अतिक्रमण करून मशिदी उभारण्याच्या घटना वाढत आहेत. धर्मांधांचा चालू असलेला हा ‘लँड जिहाद’ रोखण्यासाठी देशात कायदा करण्याची आवश्यकता आहे.
लव्ह जिहाद, हलाल जिहाद अशांसारख्या हिंदूंवरील आघातांच्या विरोधात उपाययोजना म्हणजे हिंदूंनी संघटित होऊन आपली रणनीती ठरवली पाहिजे. सर्वांत महत्त्वाचे म्हणजे सर्व समस्यांवर मूळ उपाय म्हणून हिंदूंनी धर्माला महत्त्व देऊन धर्मशिक्षण घेतले पाहिजे.
फाळणीच्या रूपाने आपण जेवढी भूमी (पाकिस्तान आणि बांगलादेश मिळून) मुसलमानांना दिली, त्याच्या जवळपास ६० टक्के भूमी आजही भारतात वक्फ बोर्डाच्या कह्यात असून ते या ना त्या मार्गांनी अधिकाधिक भूमी बळकावतच आहेत. अत्यंत भीषण असे हे वास्तव हिंदु समाजाला आव्हान देत आहे.
अफझलखान आणि औरंगजेब यांना आदर्श मानणारे देशात मोठ्या प्रमाणात असणे, हे हिंदूंचे दुर्दैवच होय !