Sarsanghchalak Mohanji Bhagwat : कोरोनानंतर जगाला कळले की, भारताकडे शांती आणि आनंद यांचा प्रशस्त मार्ग आहे ! – प.पू. सरसंघचालक डॉ. मोहनजी भागवत

Sarsanghchalak Mohanji Bhagwat : कोरोनानंतर जगाला कळले की, भारताकडे शांती आणि आनंद यांचा प्रशस्त मार्ग आहे ! – प.पू. सरसंघचालक डॉ. मोहनजी भागवत

गेल्या २ सहस्र वर्षांत जगभरात वेगवेगळे प्रयोग केले गेले; पण ते भारताच्या पारंपरिक जीवनपद्धतीत रुजलेले आनंद आणि शांती देण्यात अयशस्वी ठरले. कोरोनानंतर जगाला कळले की, भारताकडे शांती आणि आनंद यांचा प्रशस्त मार्ग आहे, असे गौरवोेद्गार प.पू. सरसंघचालक डॉ. मोहनजी भागवत यांनी येथे काढले.

Mohan Bhagwat Yogi Meeting : सरसंघचालक आणि मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांची एकाच दिवसात दोनदा भेट !

Mohan Bhagwat Yogi Meeting : सरसंघचालक आणि मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांची एकाच दिवसात दोनदा भेट !

लोकसभा निवडणुकीतील उत्तरप्रदेशच्या निकालावर चर्चा झाल्याचा अंदाज !

RSS Chief Mohan Bhagwat : पुढील वर्षापासून प्रारंभ होणार्‍या संघाच्या शताब्दी वर्षांत आपल्याला काहीतरी मोठे करावे लागेल ! – सरसंघचालक

RSS Chief Mohan Bhagwat : पुढील वर्षापासून प्रारंभ होणार्‍या संघाच्या शताब्दी वर्षांत आपल्याला काहीतरी मोठे करावे लागेल ! – सरसंघचालक

भारतीय संस्कृती टिकवून ठेवण्यासाठी संघाला प्रत्येक गावात पोचावे लागेल.

Sarsanghchalak & Yogi Adityanath Meet : उद्या सरसंघचालक आणि योगी आदित्यनाथ यांची भेट होणार !

Sarsanghchalak & Yogi Adityanath Meet : उद्या सरसंघचालक आणि योगी आदित्यनाथ यांची भेट होणार !

लोकसभा निवडणुकीच्या निकालानंतर उत्तरप्रदेशाचे  मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ पहिल्यांदाच प.पू. सरसंघचालक डॉ. मोहनजी भागवत यांची १५ जून या दिवशी भेट घेणार आहेत.

मणिपूर शांत करण्यास प्राधान्य द्यायला हवे ! – सरसंघचालक  

मणिपूर शांत करण्यास प्राधान्य द्यायला हवे ! – सरसंघचालक  

मणिपूर राज्य १ वर्षापासून धगधगत आहे. द्वेषाचे वातावरण निर्माण केल्याने मणिपूरमध्ये त्राहीत्राही झाली आहे. मणिपूर शांत करण्याला प्राधान्य द्यायला हवे, असे प्रतिपादन प.पू. सरसंघचालक डॉ. मोहनजी भागवत यांनी केले.

न्‍यायव्‍यवस्‍था भारतीयच हवी !

न्‍यायव्‍यवस्‍था भारतीयच हवी !

भारतियांवर राज्‍य करण्‍यासाठी इंग्रजांनी निर्माण केलेल्‍या या कायद्यामध्‍ये काळानुरूप पालट करणे, हे स्‍वतंत्र भारतात अग्रक्रमाने होणे अपेक्षित होते; मात्र त्‍याकडे गांभीर्याने लक्ष दिले गेले नाही, हे भारतियांचे दुर्दैव आहे.

भारतीय न्यायालयांत ‘रोमन न्यायदेवते’ऐवजी ‘भारतीय न्यायदेवते’ची प्रतिमा हवी !

भारतीय न्यायालयांत ‘रोमन न्यायदेवते’ऐवजी ‘भारतीय न्यायदेवते’ची प्रतिमा हवी !

देशाच्या स्वतंत्र्यानंतर अद्यापपर्यंत दास्यत्वाचे प्रतीक जोपासले जाणे, हे स्वातंत्र्यानंतरच्या सर्व शासनकर्त्यांना लज्जास्पद !

RSS Supports Reservation: रा.स्व. संघाचा आरक्षणाला पूर्ण पाठिंबा ! – प.पू. सरसंघचालक डॉ. मोहनजी भागवत

RSS Supports Reservation: रा.स्व. संघाचा आरक्षणाला पूर्ण पाठिंबा ! – प.पू. सरसंघचालक डॉ. मोहनजी भागवत

मी येथे आलो, तेव्हा राष्ट्रीय स्वयंसेवक संघ आरक्षणाच्या विरोधात असल्याचा व्हिडिओ प्रसारित झाला होता. संघ आरक्षणाला विरोध करतो, हे पूर्णपणे खोटे आहे. संघ आरंभीपासूनच राज्यघटनेनुसार सर्व आरक्षणांना पाठिंबा देत आला आहे.

RSS Shatabdi 2025 : रा.स्व. संघ शताब्दी वर्ष साजरे करणार नाही ! – प.पू. सरसंघचालक डॉ. मोहन भागवत

RSS Shatabdi 2025 : रा.स्व. संघ शताब्दी वर्ष साजरे करणार नाही ! – प.पू. सरसंघचालक डॉ. मोहन भागवत

१०० वर्षे पूर्ण झाली म्हणून उत्सव करण्यासाठी आणि काही उपक्रमांचा गाजावाजा करायला संघ आला नाही. संघ समाजात पालट करू इच्छितो आणि मानतो की, समाजाच्या विजयाचे आकलन धन मिळवण्याने नाही, तर धर्मातून झाले पाहिजे !

छत्रपती शिवाजी महाराज यांचा इतिहास ‘शिवसृष्टी’तून सर्वांना समजेल ! – प.पू. सरसंघचालक डॉ. मोहन भागवत

छत्रपती शिवाजी महाराज यांचा इतिहास ‘शिवसृष्टी’तून सर्वांना समजेल ! – प.पू. सरसंघचालक डॉ. मोहन भागवत

छत्रपतींनी शेती, व्यापार, स्वधर्म, स्वभाषा या गोष्टींचा विचार केला होता, असे प्रतिपादन ‘राष्ट्रीय स्वयंसेवक संघा’चे प.पू. सरसंघचालक डॉ. मोहन भागवत यांनी केले.