प.पू. सरसंघचालक डॉ. मोहन भागवत यांना पंतप्रधानांसारखी सुरक्षा
केंद्र सरकारने राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे प्रमुख प.पू. सरसंघचालक डॉ. मोहन भागवत यांच्या सुरक्षेत वाढ केली आहे. यापूर्वी त्यांना केंद्रीय औद्योगिक सुरक्षा बलाची ‘झेड प्लस’ सुरक्षा होती
केंद्र सरकारने राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे प्रमुख प.पू. सरसंघचालक डॉ. मोहन भागवत यांच्या सुरक्षेत वाढ केली आहे. यापूर्वी त्यांना केंद्रीय औद्योगिक सुरक्षा बलाची ‘झेड प्लस’ सुरक्षा होती
ही तीन दिवसीय बैठक वर्षातून एकदा आयोजित केली जाते. मागील वर्षी या बैठकीचे आयोजन पुण्यात झाले होते.
स्वसंरक्षण आणि स्वातंत्र्य, हेच भारताचे प्राधान्य असल्याचेही प्रतिपादन !
गेल्या २ सहस्र वर्षांत जगभरात वेगवेगळे प्रयोग केले गेले; पण ते भारताच्या पारंपरिक जीवनपद्धतीत रुजलेले आनंद आणि शांती देण्यात अयशस्वी ठरले. कोरोनानंतर जगाला कळले की, भारताकडे शांती आणि आनंद यांचा प्रशस्त मार्ग आहे, असे गौरवोेद्गार प.पू. सरसंघचालक डॉ. मोहनजी भागवत यांनी येथे काढले.
लोकसभा निवडणुकीतील उत्तरप्रदेशच्या निकालावर चर्चा झाल्याचा अंदाज !
भारतीय संस्कृती टिकवून ठेवण्यासाठी संघाला प्रत्येक गावात पोचावे लागेल.
लोकसभा निवडणुकीच्या निकालानंतर उत्तरप्रदेशाचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ पहिल्यांदाच प.पू. सरसंघचालक डॉ. मोहनजी भागवत यांची १५ जून या दिवशी भेट घेणार आहेत.
मणिपूर राज्य १ वर्षापासून धगधगत आहे. द्वेषाचे वातावरण निर्माण केल्याने मणिपूरमध्ये त्राहीत्राही झाली आहे. मणिपूर शांत करण्याला प्राधान्य द्यायला हवे, असे प्रतिपादन प.पू. सरसंघचालक डॉ. मोहनजी भागवत यांनी केले.
भारतियांवर राज्य करण्यासाठी इंग्रजांनी निर्माण केलेल्या या कायद्यामध्ये काळानुरूप पालट करणे, हे स्वतंत्र भारतात अग्रक्रमाने होणे अपेक्षित होते; मात्र त्याकडे गांभीर्याने लक्ष दिले गेले नाही, हे भारतियांचे दुर्दैव आहे.
देशाच्या स्वतंत्र्यानंतर अद्यापपर्यंत दास्यत्वाचे प्रतीक जोपासले जाणे, हे स्वातंत्र्यानंतरच्या सर्व शासनकर्त्यांना लज्जास्पद !