ज्ञानवापी मशिदीविषयी केलेले विधान सरसंघचालक डॉ. मोहन भागवत यांनी मागे घ्यावे !
सरसंघचालक डॉ. मोहन भागवत यांनी ज्ञानवापी मशिदीविषयी विधान करण्याची आवश्यकता नव्हती. त्यांनी त्यांचे विधान मागे घ्यावे.
सरसंघचालक डॉ. मोहन भागवत यांनी ज्ञानवापी मशिदीविषयी विधान करण्याची आवश्यकता नव्हती. त्यांनी त्यांचे विधान मागे घ्यावे.
राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचा तृतीय वर्ष शिक्षा वर्गाचा समारोप कार्यक्रम
बंगालमध्ये प्रतिदिन विरोधी पक्षांच्या कार्यकर्त्यांच्या हत्या होत असल्याच्या बातम्या वाचायला मिळतात, त्या रोखण्यासाठी ममता बॅनर्जी पोलिसांना आदेश का देत नाहीत ?
अमरावती येथे सरसंघचालक डॉ. मोहन भागवत यांची दंगलखोरांना चेतावणी
‘‘आताही ज्या राज्यात भाजपचे सरकार आहे, त्या राज्यांत जिल्हाधिकार्यांना आदेश देऊन नियमानुसार भोंगे का हटवले जात नाहीत ?’’
आम्ही अहिंसेचा पुरस्कार करतो; मात्र हातात दंडुके घेऊनच अहिंसेचा पुरस्कार केला जाईल ! – सरसंघचालक
नागरिकांनी प्रेरणा घेऊ नये, यासाठी देशातील मंदिरे आणि पराक्रम यांचा इतिहास जाणीवपूर्वक दडवण्यात आला. स्वातंत्र्योत्तर काळातही तीच परंपरा चालू राहिली.
देशाची प्राथमिकता हिंदूंचे हित, म्हणजे राष्ट्रहित असली पाहिजे. अन्य हित, म्हणजे भाषा, जाती आदी गौण आहेत.
‘भारत हिंदु राष्ट्र होण्याच्या मार्गावर आहे का?’, या प्रश्नावर सरसंघचालक म्हणाले की, कुणी स्वीकारो अथवा नाही; पण भारत हे ‘हिंदु राष्ट्र’च आहे. आपल्या राज्यघटनेचे स्वरूप हिंदुत्व आहे. देशाच्या अखंडतेची भावनाही तशीच आहे.
हिंदु समाजाची एकता आणि संघटन करणे, हे कुणाचाही नाश किंवा हानी करण्याच्या उद्देशाने नाही. समतोल, विवेक, सर्वांप्रती आत्मियता हेच हिंदुत्वाचे प्रतिनिधित्व आहे.