झोपी गेलेला हिंदु समाज जागा होईल, त्यावेळी तो सगळे जग प्रकाशमान करील ! – सरसंघचालक डॉ. मोहन भागवत
आज देशात कुणीही परदेशी नाही. सगळे जण हिंदु पूर्वजांचेच वंशज आहेत. कुणी आपल्याला पालटेल याची भीती नाही; पण या गोष्टी आपण विसरून जाऊ, याची भीती आहे.
आज देशात कुणीही परदेशी नाही. सगळे जण हिंदु पूर्वजांचेच वंशज आहेत. कुणी आपल्याला पालटेल याची भीती नाही; पण या गोष्टी आपण विसरून जाऊ, याची भीती आहे.
राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे सरसंघचालक मोहन भागवत यांनी १६ फेब्रुवारी या दिवशी सकाळी मढ येथील मिथुन चक्रवर्ती यांच्या निवासस्थानी जाऊन त्यांची भेट घेतली. बंगाल विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर ही भेट महत्त्वपूर्ण मानली जात आहे.
सरसंघचालक मोहन भागवत यांनी श्रीरामंदिरासाठी विशेष कार्य केलेल्या राष्ट्रसंत सद्गुरु ब्रह्मानंदाचार्य स्वामीजी यांच्या समाधीचे दर्शन घेऊन श्रीचरणी पुष्पांजली समर्पित केली. त्याचप्रमाणे धर्मभूषण सद्गुरु ब्रह्मेशानंदाचार्य स्वामीजी यांचे आशीर्वाद घेतले.
सरसंघचालक मोहनजी भागवत सध्या गोवा दौर्यावर आहेत. सरसंघचालक मोहनजी भागवत ३१ जानेवारी या दिवशी कुंडई येथील श्रीक्षेत्र तपोभूमीला भेट देणार आहेत.
‘गांधी यांनी हिंदूंची जितकी हानी हिंदु धर्मिय असतांना, तितकी ते ख्रिस्ती किंवा मुसलमान बनून करू शकले नसते’, असे हिंदूंना वाटल्यास आश्चर्य ते काय ?
‘वन्दे मातरम्’ न म्हणणार्यांना, जिहादी आतंकवाद्यांना उघडपणे विरोध न करणार्यांना; बाबर, औरंबजेब यांची तळी उचलणार्यांना ‘हा देश आपला वाटतो’, ‘ते देशभक्त आहेत’, हे कसे मान्य करता येईल ?
‘विविधतेला जोडणारा घटक केवळ भारताजवळच असून आम्हाला तो जगाला द्यायचा आहे. त्यामुळे संपूर्ण जगाचे नेतृत्व करण्यासाठी भारत पूर्णपणे सक्षम आहे’, असे प्रतिपादन राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे सरसंघचालक डॉ. मोहन भागवत यांनी केले.