व्यक्ती त्याचे कर्म आणि गुण यांमुळे ‘ब्राह्मण’ होतो ! – राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे प.पू. सरसंघचालक मोहन भागवत
दीड सहस्र वर्षे हिंदु समाजाला मुसलमान समाजाकडून प्रचंड यातना सहन कराव्या लागल्या, त्याविषयी पवार कधी काही बोलत का नाहीत ?
दीड सहस्र वर्षे हिंदु समाजाला मुसलमान समाजाकडून प्रचंड यातना सहन कराव्या लागल्या, त्याविषयी पवार कधी काही बोलत का नाहीत ?
आम्हाला एकत्र रहायचे असेल, तर आधी भारताचे व्हावे लागेल. आम्ही भारतीय पूर्वज आणि भारतीय संस्कृती यांचे वंशज आहोत. समाज आणि राष्ट्रीयता यांच्या संबंधाने आम्ही एक आहोत. हाच आमच्यासाठी तारक मंत्र आहे.
जगातील इतर देशांप्रमाणे भारतातही अनेक लोक मोठ्या प्रमाणात मांसाहार करतात; पण भारतात मांसाहार करणारे संयम पाळतात आणि काही नियमांचे पालन करतात.
याप्रकरणी त्यांनी केलेल्या तक्रारीनंतर देहलीतील टिळक मार्ग पोलीस ठाण्यात गुन्हा नोंदवण्यात आला आहे. ‘मी या धमक्यांना घाबरणार नाही किंवा झुकणार नाही’, असे इलियासी यांनी स्पष्ट केले आहे.
इलियासी याची भेट एक सामान्य संवाद प्रक्रिया ! – संघाचे प्रचार प्रमुख सुनील आंबेकर
न्यायालयात भारतीय भाषांत निकाल हवेत, अशीही मागणी
आपण आपले ज्ञान आधीच विसरलो आणि नंतर परकीय आक्रमकांनी आपल्या भूमीवर नियंत्रण मिळवले. विनाकारण आपल्यात भेद निर्माण करण्यासाठी जातीपातीची दरी निर्माण करण्यात आली.
सामान्य माणूस रस्त्यावर उतरला, तेव्हाच देशाला स्वातंत्र्य मिळाले. हा संघ विचारांचा मूळ गाभा आहे, असे प्रतिपादन राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे सरसंघचालक डॉ. मोहन भागवत यांनी केले.
लोकसंख्या वाढवण्याचे काम जनावरेही करतात. केवळ जिवंत रहाणे, हाच जीवनाचा उद्देश नसावा. माणसाची इतरही अनेक कर्तव्ये आहेत, असे विधान राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे सरसंघचालक डॉ. मोहन भागवत यांनी केले.
सरसंघचालक डॉ. मोहन भागवत यांनी २६ जून या दिवशी सोलापूर येथील काशी पीठाचे पिठाधीश्वर डॉ. मल्लिकार्जुन विश्वाराध्य शिवाचार्य महास्वामीजी यांची भेट घेतली. या वेळी दोघांनी देशातील विविध धार्मिक आणि आध्यात्मिक प्रश्नांवर चर्चा केली.