‘नियोजनाचा अभाव’ या स्वभावदोषावर मात करण्याचा प्रयत्न करणारी कण्णूर (केरळ) येथील कु. गायत्री अनिल !

गुरुदेवांनी सुचविल्याप्रमाणे सर्व देवतांच्या चित्रांची रचना पालटून मी देवघर स्वच्छ केले. देवाच्या कृपेमुळे मला देवांची चित्रे ठेवण्याची योग्य पद्धत समजली. त्यामुळे आता देवघरात गेल्यावर मला पुष्कळ आनंद मिळतो आणि मन अधिक उत्साही होते.

भीषण आपत्काळाला आरंभ होण्यापूर्वीच आवश्यकतेनुसार नेत्रतपासणी करून घ्या आणि अतिरिक्त उपनेत्र (चष्मा) बनवून घ्या !

ज्यांना डोळ्यांविषयी थोडासा जरी त्रास जाणवत असेल, तर त्यांनीही त्याकडे दुर्लक्ष न करता तपासणी करून घ्यावी.

परात्पर गुरु डॉ. आठवले यांनी साधकांना साधनेविषयी केलेले मार्गदर्शन !

वर्ष २०२० मधील ऑनलाईन गुरुपौर्णिमा महोेत्सवाच्या वेळी साधकांना ‘परात्पर गुरु डॉ. आठवले यांनी साधनेसंबंधी वेळोवेळी केलेले अमूल्य मार्गदर्शन’ या विषयावरील चित्रफीत दाखवण्यात आली. त्यातील सूत्रे येथे प्रसिद्ध करत आहोत.

परात्पर गुरु डॉ. आठवले यांचे तेजस्वी विचार

‘अध्यात्माचा अभ्यास आणि साधना केल्यावर समजते की, विज्ञान हे बालवाडीतील शिक्षणासारखे आहे.’ – (परात्पर गुरु) डॉ. आठवले

लहानपणापासून मनमिळाऊ, काटकसरी आणि परात्पर गुरु डॉक्टरांप्रती अपार भाव असलेल्या ६८ टक्के आध्यात्मिक पातळीच्या कु. प्रियांका लोटलीकर !

गुरुदेवांनी कधी तिला चॉकलेट दिल्यास प्रियांका त्याचे वेष्टन जपून ठेवत असे. तिला परात्पर गुरुदेवांनी लिहिलेला कागद कुठे मिळाला, तरी ती त्याचे कात्रण काढून जपून ठेवत असे.

परात्पर गुरु डॉ. आठवले यांचे तेजस्वी विचार

‘युगानुयुगे संस्कृत व्याकरण तेच आहे. त्याच्यात कुणीच काहीच पालट केलेला नाही. याचे कारण ते पहिल्यापासून परिपूर्ण आहे. याउलट जगातील सर्वच भाषांतील व्याकरण पालटत असते.’ – (परात्पर गुरु) डॉ. आठवले        

तुमकुरू येथील श्री महालक्ष्मी मद्दरलक्कम्माचे आगमन झाल्यानंतर तिच्या भक्तांनी सनातनविषयी काढलेले गौरवोद्गार आणि साधकांना आलेल्या अनुभूती

श्री महालक्ष्मी मद्दरलक्कम्मादेवीचे दिव्य आगमन झाले. त्यावेळची वैशिष्ट्यपूर्ण सूत्रे आणि साधकांना आलेल्या अनुभूती आदी महत्त्वपुर्ण माहिती प्रस्तूत करत आहोत..

परात्पर गुरु डॉ. आठवले यांनी साधकांना साधनेविषयी केलेले मार्गदर्शन !

गुरुपौर्णिमा महोत्सवाच्या वेळी ‘परात्पर गुरु डॉ. आठवले यांनी साधनेसंबंधी केलेले अमूल्य मार्गदर्शन’ या विषयावर परात्पर गुरु डॉक्टरांशी साधकांच्या झालेल्या भेटींच्या वेळच्या चित्रफितींमधील संवाद येथे देत आहोत.

आपत्काळात तरून जाण्यासाठी भक्त होणे आवश्यक ! – सद्गुरु (कु.) स्वाती खाडये

सध्या आपत्काळास प्रारंभ झाला आहे. या आपत्काळात तरून जाण्यासाठी भगवंताची भक्ती करणे आवश्यक आहे. स्वभावदोष आणि अहं यांचे निर्मूलन करून शुद्ध मनाने भक्ती म्हणजेच साधना केली पाहिजे, असे मार्गदर्शन सनातन संस्थेच्या सद्गुरु (कु.) स्वाती खाडये यांनी केले.

परात्पर गुरु डॉ. आठवले यांचे तेजस्वी विचार

‘भारतातील हिंदूंमध्ये हिंदु धर्म सोडला, तर भाषा, सण, उत्सव, कपडे  इत्यादी  विविध राज्यांमध्ये निरनिराळे आहेत. त्यामुळे हिंदूंना केवळ धर्मच एकत्र आणू शकतो. हिंदूंनी धर्माचे महत्त्व आतातरी लक्षात घेऊन सर्वांना एकत्र करण्याचा प्रयत्न करणे अत्यावश्यक आहे.’ – (परात्पर गुरु) डॉ. आठवले