‘टोईंग’ केलेली वाहने सोडवतांना दंडाची भीती दाखवून पोलीस पैसे उकळतात !
मुंबईत नियमित सहस्रावधी वाहने ‘टोईंग’ केली जातात. त्यामुळे यामध्ये मुंबईत अशा प्रकारे कुठे कुठे दंडाची भिती दाखवून वाहतूक पोलीस नागरिकांची लुटमार करत आहेत ? याचा शोध वाहतूक विभागाने घेऊन अशा भ्रष्ट पोलिसांवर कारवाई करणे अपेक्षित आहे.