सच्चिदानंद परब्रह्म डॉ. आठवले यांची समष्टी साधना व आध्यात्मिक अधिकार

हिंदु राष्ट्र-स्थापनेचे उद्गाते सच्चिदानंद परब्रह्म डॉ. जयंत आठवले यांच्या ‘साधनाप्रवास’ या अलौकिक चरित्र मालिकेतील तिसरा खंड !

परात्पर गुरु पांडे महाराज यांनी ६५ टक्के आध्यात्मिक पातळीचे श्री. श्याम राजंदेकर (वय ७७ वर्षे) यांना सूक्ष्मातून केलेले मार्गदर्शन !

६.६.२०१९ या दिवशी सकाळी ९ वाजता मी नामजप करण्यासाठी परात्पर गुरु पांडे महाराज यांच्या खोलीत बसलो होतो. तेंव्हा परात्पर गुरु पांडे महाराज यांनी मला सुक्ष्मातून मार्गदर्शन केले.

मंदिरे धर्मकार्यासाठी कशी कार्यान्वित होतील, याकडे लक्ष देण्याची आवश्यकता ! – सद्गुरु ब्रह्मेशानंदाचार्य स्वामी

आपण देव, देश आणि धर्म यांसाठी केलेल्या कार्यानेच सद्गुरु संतुष्ट होतात. आपल्या मुलांना शिक्षण देण्याबरोबर देव, देश आणि धर्म यांचाही विचार करण्याची आवश्यकता आहे. आपली पुढची पिढी राष्ट्रभिमानी निर्माण होण्याची आवश्यकता आहे.

कोल्हापूर येथील कणेरी मठ ‘पंचमहाभूत लोकोत्सव’ या उपक्रमातून पंचमहाभूतांविषयी जनजागृती करत असणे आणि अशीच जागृती सनातन संस्था तिच्या ‘भक्तीसत्संगां’तून साधकांमध्ये करत असणे 

सध्या पचमहाभूतांचे महत्त्व लोकांपर्यंत पोचवणे किती महत्त्वाचे आहे ! संतांनाच हे कळू शकते. पंचमहाभूतांचे जीवनातील महत्त्व, तसेच त्यांतील देवत्व ओळखून मानवाने त्यांचा आदर केला पाहिजे, तरच त्यांचा सर्वांगीण उत्कर्ष होऊ शकतो !

पंचमहाभूत लोकोत्सवाचे जनआंदोलनात रूपांतर करून सकारात्मक पालट घडवूया ! – आचार्य देवव्रत, राज्यपाल, गुजरात

भारतात पाण्याचेही पूजन केले जाते. गंगामातेचे पूजन केले जाते. त्यामुळे पाण्याचा दुरुपयोग होऊ देऊ नका अन्यथा पृथ्वी आपल्याला कदापि क्षमा करणार नाही.

पंचमहाभूतांविषयी देशपातळीवर जागृती करण्याचा साधू-संतांचा निर्धार !

केवळ देशपातळीवर नाही, तर जागतिक पातळीवर पर्यावरणाचा मोठ्या प्रमाणात र्‍हास होत आहे. त्यामुळे आपण आता जागे झालो नाही, तर यापुढील काळ आणि पिढी आपल्याला क्षमा करणार नाही.

सरकारीकरण झालेल्‍या मंदिरांच्‍या संचालनासाठी भक्‍तांचे ‘हिंदु मंडळ’ स्‍थापन करा ! – महंत श्री सुधीरदासजी महाराज, श्री काळाराम मंदिर

हिंदु जनजागृती समितीच्‍या वतीने आयोजित ‘मशिदींसाठी वक्‍फ बोर्ड, तर मंदिरांसाठी सनातन बोर्ड का नाही ?’ या विषयावर ‘ऑनलाईन’ विशेष संवाद !

भारतीय संस्कृतीमध्ये मनुष्याच्या सर्वांगीण विकासाची चावी ! – सद्गुरु डॉ. चारुदत्त पिंगळे, राष्ट्रीय मार्गदर्शक, हिंदु जनजागृती समिती

भारतातील विद्यार्थ्यांचे आई-वडील त्यांचे दायित्व घेत आहेत. आजी-आजोबा संस्कार करत आहेत आणि परिवार त्यांच्यावर लक्ष ठेवत आहे. यासाठी कृतज्ञ राहिले पाहिजे.

‘पंचमहाभूत लोकोत्सवाच्या’ माध्यमातून सर्वांनी पर्यावरणजागृतीसाठी कृतीशील व्हावे ! – मुख्यमंत्री एकनाथ शिंदे

पंचमहाभूत लोकोत्सव प्रत्येक विद्यार्थी, शिक्षक, महिला, शेतकरी, शास्त्रज्ञ यांनी पाहिला पाहिजे आणि त्यातून कृतीशील व्हायला पाहिजे !

उच्च कोटीचे संत असूनही सहजावस्थेत असलेले परात्पर गुरु परशुराम पांडे महाराज आणि तळमळीने साधकांकडून साधना करून घेणार्‍या सनातनच्या ६९ व्या संत पू. (सौ.) अश्विनी पवार !

एका संतांच्या लक्षात आलेले ‘परात्पर गुरु पांडे महाराज आणि पू. (सौ.) अश्विनी पवार’ यांच्यामधील दैवी गुणांविषयी . . .