साधकांनो, ‘सच्चिदानंद परब्रह्म डॉ. आठवले यांच्या मार्गदर्शनानुसार साधना केल्याने आध्यात्मिक प्रगती होणारच आहे !’

सच्चिदानंद परब्रह्म डॉक्टरांच्या मार्गदर्शनानुसार गुरुकृपायोगानुसार साधना केल्याने आतापर्यंत (२५ मार्च २०२३ पर्यंत) सनातनचे १०८७ साधक ६० टक्के आध्यात्मिक पातळी गाठून जन्म-मृत्यूच्या फेर्‍यांतून मुक्त झाले आहेत आणि १२३ साधक संत झाले आहेत !

समर्थ रामदासस्‍वामींचे भिक्षा मागण्‍याविषयीचे नियम

३० मार्च २०२३ या दिवशी ‘समर्थ रामदासस्‍वामी जयंती’ आहे. त्‍या निमित्ताने त्‍यांच्‍या चरणी कोटी कोटी प्रणाम !

पुणे येथील पू. (सौ.) मनीषा महेश पाठक (वय ४१ वर्षे) यांनी गुरुलीला सत्संगाच्या माध्यमातून साधकांना साधनेविषयी केलेले अनमोल मार्गदर्शन !

इतरांचे कौतुक करणे, हा मोठा गुण आहे. मला देवाने इतके दिले आहे. आता मला साधकांना आनंद द्यायचा आहे, असा विचार करूया. साधकांशी अनौपचारिक बोलूया. त्यातही अहं नको. आत जे असेल, ते बाहेर येते ना; म्हणून आनंदी राहूया.

शारीरिक त्रासातही झोकून देऊन सेवा करणार्‍या आणि साधकांना घडवण्यासाठी तळमळीने प्रयत्न करणार्‍या पुणे येथील पू. (सौ.) मनीषा पाठक !

ताई अनेक वेळा शारीरिक त्रासांमुळे पलंगावर पडून भ्रमणभाषवरून एका वेळी अनेक सेवा करतात. ‘ताईंची देहबुद्धी न्यून झाली आहे’, असे जाणवते.

गोव्यात आलेल्या उष्णतेच्या लाटेला प्रतिबंध करण्यासाठी प्रतिदिन १ घंटा नामजप करून समष्टी स्तरावर आपले योगदान द्या !

गोवा राज्याव्यतिरिक्त अन्य ठिकाणी कुठे उष्णतेची लाट आली असल्यास तेथील लोकही हा नामजप प्रतिदिन १ घंटा करू शकतात. – (सद्गुरु) डॉ. मुकुल गाडगीळ

संत एकनाथ महाराजांच्या अभंगातून गुरुकृपेने साधनेविषयी शिकायला मिळालेली प्रेरणादायी सूत्रे

एकनाथ महाराज यांनी रचलेला पुढील अभंग परात्पर गुरु डॉ. आठवले यांच्या कृपेने माझ्या साधनेच्या दृष्टीने मला अत्यंत लाभदायक झाला आहे.

जैन समाजाची समाजाप्रती लोककल्याणकारी भावना आहे ! – एकनाथ शिंदे, मुख्यमंत्री

जैन समाज हा दुसर्‍यांच्या सुख दुःखात साथ देणारा समाज आहे. जैन समाजाने संकटप्रसंगी देशाला भरभरून साहाय्य केले आहे. समाजाप्रती त्यांची लोककल्याणकारी भावना सर्वांना ठाऊक आहे, असे गौरवोद्गाार मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी येथे काढले.

आजच्या युवा पिढीसमोर सनातन धर्माचे श्रेष्ठत्व योग्य पद्धतीने मांडणे आवश्यक ! – सद्गुरु डॉ. चारुदत्त पिंगळे, राष्ट्रीय मार्गदर्शक, हिंदु जनजागृती समिती

हिंदु धर्माचे ज्ञान आजच्या युवा पिढीसमोर योग्य पद्धतीने मांडले, तर सनातन धर्माचे श्रेष्ठत्व त्यांच्या लक्षात येईल – सद्गुरु डॉ. चारुदत्त पिंगळे

सद्गुरु स्वाती खाडये घेत असलेल्या व्यष्टी साधनेच्या आढाव्यामुळे साधकांमध्ये होत असलेले पालट आणि साधकाला आलेल्या अनुभूती

सद्गुरु स्वातीताईंनी सांगितल्यानुसार सरस्वतीदेवीला प्रार्थना करून स्वयंसूचना सत्रे केल्याने ‘देवीच अनेक वर्षांपासूनचे स्वभावदोष दूर करत आहे’, असे जाणवते.

छत्रपती शिवाजी महाराजांच्या हिंदवी स्वराज्याप्रमाणे हिंदु राष्ट्र असेल ! – सद्गुरु स्वाती खाडये

मदरशांना शासकीय अनुदान दिले जाते, कॉन्व्हेंट शाळांत बायबल शिकवले जाते आणि त्यांनाही अनुदान मिळते; मात्र वेदपाठशाळा किंवा गुरुकुल यांसाठी सरकारी अनुदान मिळू शकत नाही. राज्यघटनेद्वारेच होणारा हा अन्याय तुम्हाला मान्य आहे का ?