गुढीपाडव्याच्या निमित्ताने प्रबोधन करणारे प्रसारसाहित्य उपलब्ध !
गुढीपाडव्याच्या निमित्ताने हिंदु संस्कृतीच्या महानतेविषयी प्रबोधन करणार्या या प्रसारमाध्यमांचा अधिकाधिक परिणामकारक वापर करावा, असे समितीच्या वतीने कळवण्यात आले आहे.
गुढीपाडव्याच्या निमित्ताने हिंदु संस्कृतीच्या महानतेविषयी प्रबोधन करणार्या या प्रसारमाध्यमांचा अधिकाधिक परिणामकारक वापर करावा, असे समितीच्या वतीने कळवण्यात आले आहे.
जोगश्वरी येथे हिंदु जनजागृती समितीच्या वतीने दोन शिकवणीवर्गांत झालेल्या व्याख्यानानंतर विद्यार्थ्यांनी नववर्ष गुढीपाडव्यालाच साजरा करण्याचा निर्धार केला आणि ३१ डिसेंबरला नवीन वर्ष साजरे करणे टाळले.
सामाजिक संघटना, शाळा-महाविद्यालये येथे व्याख्यान देणे, राष्ट्रप्रेमींचे प्रबोधन करणे, पोलीस आणि प्रशासन यांना निवेदन देणे आदी विविध मार्गाने जागृती करण्यात आली.
वर्तमान स्थितीत ३१ डिसेंबरच्या मध्यरात्रीपासून तथाकथित नववर्ष स्वागतासाठी आजची युवा पिढी मोठ्या प्रमाणावर हॉटेल्स, सार्वजनिक, ऐतिहासिक ठिकाणे येथे प्रचंड प्रमाणात दारू पिऊन, अभक्ष्य भक्षण करते. या संस्कृतीविरोधी गोष्टी थांबवण्यासाठी व्यापक स्तरावर जागृती करण्याची आवश्यकता आहे. त्यासाठीच हा लेखप्रपंच !
हिंदूंचे नववर्ष हे गुढीपाडव्यालाच चालू होते. त्यामागे ऐतिहासिक, आध्यात्मिक आणि भौगोलिक कारणे आहेत. याउलट १ जानेवारीलाच नवीन वर्ष का ? याला कुठलाही आधार नाही.त्यामुळे नवीन वर्ष १ जानेवारीला साजरे करणे म्हणजे वैचारिक धर्मांतरच होय, असे प्रतिपादन त्यांनी केले.
घराजवळ लावलेली तुळशीची रोपे आपोआप जळणे आणि गुढीपाडव्याला तुळशीचे रोप लावल्यावर ‘त्यातून चैतन्य प्रक्षेपित होत आहे’, ह्या संदर्भात साधिकेला आलेल्या अनुभूती
४ ते १९ एप्रिल या कालावधीत लावण्यात आलेल्या सनातन धर्मशिक्षण आणि हिंदु राष्ट्र-जागृती केंद्राला ५००० हून अधिक जिज्ञासू आणि १०० हून अधिक संत यांनी भेट दिली.
जिज्ञासूंना प्रवचने अतिशय आवडली. त्यांनी अशा प्रकारचे कार्यक्रम परत परत घेण्याची मागणी केली.
यामध्ये काही वाचक आणि धर्मप्रेमी यांनी स्वत: प्रवचने घेतली, तर काही ठिकाणी नामसत्संगांमध्ये सहभागी झालेल्या जिज्ञासूंकडून नामजप करवून घेतला.
कुठे हिंदु संस्कृतीनुसार नववर्षदिन साजरा करणारे विदेशी, तर कुठे पाश्चात्त्याचे अंधानुकरण करून १ जानेवारीला नववर्ष साजरा करणारे जन्महिंदू !