श्री तुळजाभवानीदेवीचा सोन्याचा मुकुट गायब, तर प्राचीन दागिन्यांच्या वजनात तफावत !
मंदिरातील हा अनागोंदी कारभार थांबवण्यासाठी मंदिर सरकारीकरणाच्या जोखडातून मुक्त करून भक्तांच्या कह्यात देणे आवश्यक !
मंदिरातील हा अनागोंदी कारभार थांबवण्यासाठी मंदिर सरकारीकरणाच्या जोखडातून मुक्त करून भक्तांच्या कह्यात देणे आवश्यक !
पंढरपूर येथील मंदिरात ‘पैसे’ देऊन श्री विठ्ठलाचे दर्शन आम्ही कोणत्याही परिस्थितीत मंदिर समितीला लागू करू दिले नाही. त्यासाठी लढा दिला. मंदिर समितीने भजन बंद करण्याचा प्रयत्न केला, त्यालाही आम्ही विरोध करून तो निर्णय मागे घेण्यास भाग पडले.
भारतात आधीपासून एक महत्त्वाची व्यवस्था कार्यरत होती, ती म्हणजे मंदिर आधारित अर्थव्यवस्था किंवा मंदिरांवर आधारित संस्कृतीची व्यवस्था ! ही व्यवस्था आताही आहे. केवळ त्या दृष्टीने त्याची ओळख नाही.
ओझर (पुणे) येथे चालू असलेल्या दोन दिवसीय राज्यस्तरीय महाराष्ट्र मंदिर-न्यास परिषदेतील संत आणि मान्यवर यांचे विचारधन ! ओझर (जिल्हा पुणे), २ डिसेंबर (वार्ता.) – प्राचीन काळापासून मंदिरे ही धर्मशिक्षणाची केंद्रे आहेत. धर्म आणि संस्कृती जिवंत ठेवण्याचे कार्य वेळोवेळी मंदिरांच्या माध्यमातून झाले. त्यामुळे आपल्याकडे विविध शासकांनीही मंदिरे उभारली. मंदिर संस्कृतीला प्रोत्साहन मिळण्यासाठी सर्व प्रकारची साहाय्यता केली. … Read more
ओझर (पुणे) येथे राज्यस्तरीय महाराष्ट्र मंदिर-न्यास परिषदेला प्रारंभ ! मंदिरांचे रक्षण आणि संवर्धन करण्यासाठी राज्यभरातील ५५० हून अधिक विश्वस्त एकवटले ! ओझर (जिल्हा पुणे), २ डिसेंबर (वार्ता.) – धर्म आणि हिंदु राष्ट्राची स्थापना यांसाठी संघर्ष करा. छत्रपती शिवाजी महाराज आपले आदर्श आहेत. त्यांनी आपल्याला धर्मासाठी झुंजण्याची वृत्ती दिली. ८ लाखांचे सैन्य घेऊन महाराष्ट्रात शिरलेल्या औरंगजेबाला … Read more
पुणे जिल्ह्यातील ओझर येथे द्वितीय राज्यस्तरीय मंदिर परिषदेत श्रीकृष्ण यांचे जीवन आणि शिकवण यांतील वैशिष्ट्यपूर्ण पैलू उलगडणारे ज्येष्ठ लेखक आणि व्याख्याते श्री. दुर्गेश परूळकर लिखित ‘योगेश्वर श्रीकृष्ण’ या ग्रंथाचे प्रकाशन सनातनच्या धर्मप्रचारक सद्गुरु स्वाती खाडये यांच्या शुभहस्ते झाले.
हिंदूंची मंदिरे आणि त्यांच्या परंपरा जपण्यासाठी हिंदूंसह मंदिर विश्वस्तांचे संघटन करणे, हे काळानुसार धर्माचरणच आहे. असे करायचे असेल, तर हिंदूंच्या मंदिर विश्वस्तांचे संघटन होणे आवश्यक आहे.
मंदिरांचे सुव्यवस्थापन करणे आणि मंदिर संस्कृतीचे रक्षण करणे या हेतूने या मंदिर परिषदेचे आयोजन करण्यात आले आहे. या परिषदेला गोव्यातील समस्त मंदिरांचे विश्वस्त आणि पुरोहित सहभागी होणार आहेत.
शनिशिंगणापूर देवस्थानमधील विश्वस्त मंडळाकडून गैरकारभार चालू असून हे मंडळ बरखास्त करून प्रशासक नेमावा. चौकशीसाठी समिती गठीत करावी आणि दोषींवर फौजदारी गुन्हे नोंद करावेत.
मंदिर परिषदेत ‘वक्फ कायद्या’द्वारे मंदिरांच्या भूमीवर अतिक्रमण आणि मंदिरे बळकावणे यांवर उपाय, मंदिर परिसरात मद्य-मांस बंदी; दुर्लक्षित मंदिरांचा जीर्णोद्धार आदी विषयांवर चर्चा होणार आहे.