‘कचरा डेपो’ प्रश्नी सोनगाव ग्रामस्थांचे सातारा नगर परिषद प्रशासनाला निवेदन !

‘कचरा डेपो’ प्रश्नी सोनगाव ग्रामस्थांचे सातारा नगर परिषद प्रशासनाला निवेदन !

सोनगाव येथील ‘कचरा डेपो’मध्ये  (कचरा साठवण्याच्या जागेमध्ये) लागलेल्या आगीमुळे परिसरातील नागरिकांना मोठ्या प्रमाणावर त्रास सहन करावा लागत आहे.

सातारा नगर परिषदेच्या घंटागाड्या जकातवाडी ग्रामस्थांनी रोखल्या !

सातारा नगर परिषदेच्या घंटागाड्या जकातवाडी ग्रामस्थांनी रोखल्या !

कचरा आगाराचे व्यवस्थापन करण्याची मागणी करून ग्रामस्थांना आंदोलन करावे लागणे स्थानिक स्वराज्य संस्थेला लज्जास्पद !

सोनगाव कचरा डेपोला अज्ञातांकडून आग !

सोनगाव कचरा डेपोला अज्ञातांकडून आग !

अज्ञातांकडून लावण्यात आलेल्या या अग्नीने रौद्र रूप धारण केले. त्यामुळे धुराचे लोट निर्माण होऊन नागरिकांना श्वसनाचा त्रास होऊ लागला.

पिंपरी-चिंचवड महापालिकेच्या सर्व उद्यानांत ‘ऑक्सिजन सेंटर’ उभारणार ! – रती लांडगे, महापौर

पिंपरी-चिंचवड महापालिकेच्या सर्व उद्यानांत ‘ऑक्सिजन सेंटर’ उभारणार ! – रती लांडगे, महापौर

पिंपरी-चिंचवड शहरातील वाढते प्रदूषण लक्षात घेऊन आणि पर्यावरण संवर्धनासाठी महापालिकेच्या सर्व (२०३) उद्यानांत ‘ऑक्सिजन सेंटर’ उभारण्यात येणार आहे. पाणीपुरवठ्याच्या संदर्भातील तक्रारी, कचरा व्यवस्थापन आणि भटक्या श्वानांच्या समस्या यांवर उपाययोजना करण्यात येणार असून वृक्ष लागवडीला प्राधान्य देण्यात येईल.

संपादकीय : कचरा न्यूनतम करा !

संपादकीय : कचरा न्यूनतम करा !

घरापासून कचर्‍याचे व्यवस्थापन करण्याची नागरिकांना शिस्त लागली, तर शहरातील कचरा समस्या अल्प होऊ शकते !

तळोजा येथील रुग्णालयात कचर्‍यावरून मारहाण !

तळोजा येथील रुग्णालयात कचर्‍यावरून मारहाण !

तळोजा येथील रुग्णालयात कचर्‍यावरून भांडण विकोपाला जाऊन मोठ्या प्रमाणात मारामारी झाली.

पिंपळे गुरव (पुणे) येथील ६० फुटी रोडवरील पदपथ कचर्‍याच्या विळख्यात !

पिंपळे गुरव (पुणे) येथील ६० फुटी रोडवरील पदपथ कचर्‍याच्या विळख्यात !

६० फुटी रोडवरील पदपथावर गेल्या अनेक दिवसांपासून उशांची आच्छादने आणि प्लास्टिक कचरा यांचे मोठे ढिगारे साचले आहेत. यामुळे पादचार्‍यांना जीव मुठीत धरून मुख्य रस्त्यावरून चालावे लागत असून अपघाताची टांगती तलवार निर्माण झाली आहे.

Ratnagiri eYantran 2026 : मागील वर्षीप्रमाणेच यावर्षींही रत्नागिरीत प्रजासत्ताकदिनी ई-कचरा गोळा करण्याची मोहीम

Ratnagiri eYantran 2026 : मागील वर्षीप्रमाणेच यावर्षींही रत्नागिरीत प्रजासत्ताकदिनी ई-कचरा गोळा करण्याची मोहीम

ई-कचर्‍याच्या निर्मितीत भारताचा तिसरा क्रमांक लागतो. या कचर्‍याची योग्य पद्धतीने विल्हेवाट न लावल्यास हवा, पाणी आणि भूमीचे प्रदूषण होते.

संपादकीय : सरन्यायाधिशांच्या माध्यमातून न्याय !

संपादकीय : सरन्यायाधिशांच्या माध्यमातून न्याय !

‘न्याय सर्वांसाठी सारखा असतो’, एवढा पालट भारतीय न्यायव्यवस्थेमध्ये होणे सर्वसामान्यांना अपेक्षित आहे !

महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळाकडून मुंबई महापालिकेच्या रुग्णालयांना नोटीस !

महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळाकडून मुंबई महापालिकेच्या रुग्णालयांना नोटीस !

महानगरपालिकेच्या के.ई.एम्., नायर आणि कूपर या रुग्णालयांतील जैववैद्यकीय कचर्‍याची योग्य विल्हेवाट लावण्यात येत नसल्याची तक्रार महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळाकडे (एम्.पी.सी.बी.) करण्यात आली होती.