बेंगळुरूतील ‘रमजान फूड मेळा’ रहित करा ! – नागरिकांची मागणी

सर्वसामान्यांना त्रास होणार्‍या गोष्टींवर कारवाई करण्याची मागणी का करावी लागते ? पोलीस आणि प्रशासन स्वतःहून त्यावर कारवाई का करत नाहीत ?

पिसोळी (जिल्हा पुणे) येथील नागरिक मूलभूत सुविधांपासून वंचित !

नागरिकांना मूलभूत सुविधा पुरवण्यात अपयशी असलेली महापालिका आता तरी तिचा कारभार सुधारेल का ?

उघड्यावरील मूत्रविसर्जनामुळे सोलापूर बसस्थानकावर दुर्गंधी : परिसरात कचर्‍याचे साम्राज्य !

बसस्थानकात ठिकठिकाणी साठलेल्या कचर्‍याविषयी दैनिक ‘सनातन प्रभात’च्या प्रतिनिधीने आगारप्रमुखांना विचारले असता त्यांनी सांगितले की, परिवहन महामंडळाने बसस्थानकांच्या स्वच्छतेसाठी स्वच्छता कर्मचारीच नेमलेले नाहीत !

कचरा विल्हेवाटीसाठी गोवा सरकारकडून प्रतिवर्षी ५०० कोटी रुपये खर्च

लोकांनी प्लास्टिकचा वापर अल्प कसा करता येईल, हे पहावे आणि कमीतकमी कचरा कसा निर्माण होईल याकडे लक्ष दिले पाहिजे. आगामी अर्थसंकल्पात गोवा सरकार एक चांगला कचरा व्यवस्थापन प्रस्ताव घेऊन येणार आहे.

पुणे येथील आद्यक्रांतीकारक वासुदेव बळवंत फडके यांचे स्मारक दुर्लक्षित !

बंडगार्डन पुलाजवळील एका पुरातन इमारतीच्या आवारामध्ये आद्यक्रांतीकारक वासुदेव बळवंत फडके यांचे स्मारक उभारले आहे; परंतु ते स्मारक सध्या अनेक समस्यांनी ग्रस्त होऊन दुर्लक्षित झालेले दिसून येत आहे.

कचराप्रश्नी हलगर्जीपणा करणार्‍या पंचायतींवर कारवाई करा ! – उच्च न्यायालयाचा पंचायत संचालकांना आदेश

उच्च न्यायालयाला असा आदेश द्यावा लागणे, पंचायतींना लज्जास्पद ! पंचायत क्षेत्रातील कचर्‍याची विल्हेवाटही योग्यरित्या न लावणार्‍या पंचायती कसली जनसेवा करतात ?

कचरा व्यवस्थापनामध्ये भ्रष्टाचार होत असून २० सहस्र रुपयांचे काम करून ६० सहस्र रुपये घेतले जातात ! – मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत

तळागाळात फोफावलेला भ्रष्टाचार आणि नागरिकांना नसलेली शिस्त, हेच कचरा व्यवस्थापन योग्यरित्या न होण्याचे कारण आहे !

प्लास्टिक कचरा द्या आणि विनामूल्य चहा प्या !

भग्गासिंह यांच्यासारख्या संवेदनशील नागरिकांकडून घेतला जाणारा पुढाकार अभिनंदनास पात्र आहेच, परंतु त्यासह जनतेच्या मनावर स्वच्छतेचा संस्कार करू न शकणारे आतापर्यंतच्या सर्वपक्षीय शासनकर्त्यांसाठी हे लज्जास्पद आहे, हेही तितकेच खरे !

सिंधुदुर्ग : मळगाव घाटात कचरा टाकणार्‍यांवर लक्ष ठेवण्यासाठी ‘सीसीटीव्ही कॅमेरे’ बसवणार

सर्वसाधारण कर्तव्याची आणि दायित्वाची जाणीवही नसणारी जनता असणे, हे महासत्ता होऊ पहाणार्‍या भारत देशाचे दुर्दैव म्हणावे लागेल !

सिंधुदुर्ग : सावंतवाडी शहरात कचरा टाकणार्‍या पुणे महानगरपालिकेच्या लोकप्रतिनिधीवर आली क्षमा मागण्याची वेळ !

ज्याला ‘कचरा सार्वजनिक ठिकाणी टाकू नये’ हे समजत नाही, तो महानगरपालिकेचा लोकप्रतिनिधी होण्यास पात्र आहे का ?