संपादकीय : आत्मोद्धाराकडून राष्ट्रोद्धाराकडे !

हिंदु राष्ट्रासाठी समाजमन घडवण्याचे कार्य करणे, ही प्रसिद्धी माध्यमांच्या इतिहासातील एकमेव घटना आहे. ‘सनातन प्रभात’ हे कार्य राष्ट्र आणि धर्म कर्तव्य समजून करत आहे. हिंदु धर्म आणि राष्ट्र यांसाठी, तसेच हिंदु राष्ट्राच्या स्थापनेनंतरही त्याच्या सफलतेसाठी ‘सनातन प्रभात’ला असेच संपूर्णतः समर्पित रहाता येऊदे, हीच ईश्वरचरणी प्रार्थना !

संपादकीय : ‘ममते’मागील द्वेष !

राष्ट्रद्वेषी ममता बॅनर्जी यांच्यामुळे बंगालची बांगलादेशाकडे होणारी वाटचाल रोखण्यासाठी सरकार आणि भारतीय यांनी कृतीशील व्हावे !

संपादकीय : नक्षलवादाचा नायनाट आवश्यक !

भारताच्या स्वातंत्र्यानंतर कोणत्याही सरकारने आदिवासींच्या हिताकडे विशेष लक्ष दिले नाही. सरकारने आदिवासीबहुल भागांतील लोकांमध्ये विश्वास निर्माण केल्यास नक्षलवाद संपुष्टात आणणे शक्य !

विशेष संपादकीय : नववर्षाचा नुसता संकल्प नको, कृती हवी !

छत्रपती शिवाजी महाराजांनी आई तुळजाभवानी, संत तुकाराम आणि समर्थ रामदासस्वामी यांना शरण जाऊन आणि त्यांचे आशीर्वाद घेऊन हिंदवी स्वराज्याची स्थापना केली.

संपादकीय : भारतावर खोटे आरोप !

भारतविरोधी पाश्चात्त्य, इस्लामी आणि ख्रिस्ती देशांनी केलेल्या टीकेला भारताने ‘जशास तसे’ उत्तर देणे आवश्यक !

संपादकीय : निवडणूक घोषणापत्र कि इस्लामीकरणाचा अजेंडा ?

‘बहुसंख्यांकवाद अमान्य करणे’, हा काँग्रेसचा भारताला इस्लामी राज्य करण्याचाच छुपा ‘अजेंडा’ होय !

संपादकीय : अमेरिकेची अनास्था !

मानवतावादाची पुरस्कर्ती; पण हिंदुविरोधी घटनांमध्ये कारवाई करण्यास टाळाटाळ करणारी अमेरिका म्हणूनच हिंदुद्वेषी ठरते !

संपादकीय : ‘एन्.जी.ओ.’ कि धर्मांतरांचे अड्डे ?

सामाजिक सेवांचा बुरखा पांघरून प्रामुख्याने ज्या ख्रिस्ती संस्था कार्य करतात, त्यांच्या कार्याचे मूल्यमापन होणे अत्यावश्यक आहे. आगामी लोकसभा निवडणुकीनंतर मोदी सरकारने धर्मांतरबंदी आणि समान नागरी कायदा यांच्या दृष्टीने पावले उचलल्यास ते हिंदूंसाठी दिलासाजनक असेल !