नवी मुंबई येथे अमली पदार्थ विकणार्या ६ नायजेरियन महिला कह्यात !
नवी मुंबईत अवैधरित्या रहाणार्या विदेशी नागरिकांच्या विरोधात सर्वत्र धाडी घालण्यात येत आहे. आरोपींना कठोरात कठोर शिक्षा झाल्यासच अमली पदार्थ विक्रीचे समूळ उच्चाटन होईल !
नवी मुंबईत अवैधरित्या रहाणार्या विदेशी नागरिकांच्या विरोधात सर्वत्र धाडी घालण्यात येत आहे. आरोपींना कठोरात कठोर शिक्षा झाल्यासच अमली पदार्थ विक्रीचे समूळ उच्चाटन होईल !
अन्न आणि औषध प्रशासन विभागाने अन्न भेसळ करणार्यांवर कायमस्वरूपी कारवाई केली, तरच भेसळीचे प्रकार थांबतील !
‘ए.आर्. हॉलिडेज’ आस्थापनाचे प्रमुख अमित राणा यांसह तिघांविरुद्ध गुन्हा नोंद करण्यात आला आहे.
विश्वाला धोकादायक ठरू पहाणार्या ‘हलाल अर्थव्यवस्थे’च्या संकटाचा सामना कसा करायचा, त्यावरील उपाययोजना यांचा ऊहापोह लेखातून जाणून घेण्याचा प्रयत्न करूया
राजस्थानमधील एका टोळीने तिवरे गावातील एका युवकाला त्याचे अश्लील ‘व्हिडिओ अपलोड’ करण्याची धमकी देऊन त्याच्याकडे पैशाची मागणी केली.
कोकणाला निसर्गाचे वरदान लाभले आहे. त्यामुळे पर्यटनाच्या माध्यमातून या परिसरात रोजगार-निर्मिती करण्यास मोठा वाव आहे. त्याचा विचार करूनच कोकणातल्या पर्यटनस्थळांचा विकास करावा.
भक्तांच्या पैशांतूनच उभारण्यात येणार्या इमारतीचे बांधकाम चांगल्या दर्जाचे होत नसेल, तर सरकारीकरण झालेल्या श्री तुळजाभवानी मंदिराचा अन्य कारभार सुरळीत असेल का ?
‘राज्य सरकारने घोषित केलेल्या पुरस्काराची रक्कम सरकारकडून प्राप्त होत नसल्यामुळे हा पुरस्कार कसा द्यावा ? आणि त्यासाठी लागणार्या खर्चाचे काय ?’, असे प्रश्न कालिदास संस्कृत विश्वविद्यालयापुढे निर्माण झाले आहेत.
काश्मीरनंतर हिंदू विस्थापन थांबले नसून, ज्या भागांत हिंदु अल्पसंख्यांक होत आहेत, तेथून त्यांना पलायन करावे लागत आहे; मात्र आपण पळून पळून जाणार कुठे आहोत ?