गणेशोत्सव जवळ आला असतांना १३ पूल धोकादायक असल्याची दिली चेतावणी !
केवळ नागरिकांना काळजी घेण्याचे आवाहन करून प्रशासनाचे दायित्व संपत नसते. मुळात ‘गणेशोत्सवापूर्वीच धोकादायक पुलांची कामे का झाली नाहीत ?
केवळ नागरिकांना काळजी घेण्याचे आवाहन करून प्रशासनाचे दायित्व संपत नसते. मुळात ‘गणेशोत्सवापूर्वीच धोकादायक पुलांची कामे का झाली नाहीत ?
सरकारकडून यासाठी अनुदान देण्यात येणार आहे. त्यामुळे सरकारवर ७ सहस्र ५०० कोटी रुपयांचा अतिरिक्त भार पडणार आहे.
केवळ पैशांसाठी विज्ञापन करून तरुणाईला ‘ऑनलाईन गेमिंग’ला बळी पाडले जात असेल, तर त्याला आम्ही विरोध करू.
पूर्वीच्या सरकारांचा भारतीय अंतराळ संशोधन संस्थेवर (इस्रोवर) विश्वास नव्हता, असा दावा ‘इस्रो’चे माजी शास्त्रज्ञ नंबी नारायणन् यांनी केला आहे. नंबी नारायणन् यांच्या मुलाखतीचा व्हिडिओ प्रसारित झाला आहे.
मीटरप्रमाणे प्रति कि.मी. भाडे रु २०.४९, किमान देय भाडे रु.३१, रात्री १० ते सकाळी ६ या कालावधीसाठी आकारावयाचे अतिरिक्त भाडे सध्या ५० टक्के आणि लगेजकरता रु. ३ एवढे भाडे आकारावे.
अनेक वर्षांपासून रखडलेल्या आणि १५ सहस्र कोटी रुपये खर्चूनही अपूर्ण राहिलेल्या मुंबई-गोवा महामार्गासाठी मनसे कार्यकर्ते आक्रमक झाले आहेत.
मराठवाड्यातील काही भागांत पाण्याची टंचाई निर्माण झाली आहे. दर ४ वर्षांनी तेथे दुष्काळाचा सामना करावा लागतो.पावसाचे वाहून जाणारे पाणी मराठवाडा येथील गोदावरी खोर्यात आणायचे आहे.
शी जिनपिंग त्यांचे विस्तारवादी धोरण, तसेच छोट्या आणि गरीब देशांना कर्जाच्या जाळ्यात ओढण्याच्या धोरणामुळेही चीनची अर्थव्यवस्था खालावत चालली आहे.
स्वतःला मोठे विज्ञानवादी म्हणवणारे निधर्मीवादी, पुरो(अधो)गामी यांना चपराक ! इस्रोप्रमुख सोमनाथ यांच्याकडून हे पुरो(अधो)गामी काही शिकतील याची शक्यता नाही; कारण त्यांना त्यांच्या बुद्धीप्रामाण्याचा अहंकार आहे !
सिद्धिविनायक न्यासाच्या वतीने ५ कोटी रुपयांतून २४ घरांची कामे पूर्ण करण्यात आली. उर्वरित ३३ घरांच्या बांधकामासाठी सिडकोने निधी संमत केला आहे.