पोलीस आणि पुरातत्व विभाग यांच्या देखत लोहगडावर अवैधपणे उभारण्यात येत आहे दर्गा !

४ जानेवारी २०२३ या दिवशी आपण ‘मलंगबाबांच्या समाधीवर दर्गा बांधून संपूर्ण मलंगगड कह्यात घेण्याचा डाव’ याविषयीचा लेख वाचला. आज ‘लोहगडावर अवैधपणे उभारण्यात येत आहे दर्गा’ याविषयीचा लेख येथे देत आहोत.

ठाणे जिल्ह्यातील मलंगबाबांच्या समाधीवर दर्गा बांधून संपूर्ण मलंगगड कह्यात घेण्याचा डाव !

३ जानेवारी २०२३ या दिवशी आपण ‘भारतातील पहिले आरमार उभारलेल्या दुर्गाडी दुर्गावर अतिक्रमण’ याविषयीचा लेख वाचला. आज ‘मलंगबाबांच्या समाधीवर दर्गा बांधून संपूर्ण मलंगगड कह्यात घेण्याचा डाव’ याविषयीचा लेख येथे देत आहोत.

भारतातील पहिले आरमार उभारलेल्या दुर्गाडी दुर्गावर अतिक्रमण !

या लेखमालेअंतर्गत २ जानेवारी २०२३ या दिवशी आपण ‘कुलाबा दुर्गवर उभारण्यात आलेली अनधिकृत मजारी’विषयीचा लेख वाचला. आज दुर्गाडी दुर्गावरील अतिक्रमणाचा भाग देत आहोत.

‘स्वराज्याची सागरी राजधानी’ अशी ऐतिहासिक ओळख असलेल्या कुलाबा दुर्गावर पुरातत्व विभागाच्या कार्यालयाशेजारीच अनधिकृत मजार !

गड-दुर्ग यांना इस्लामची धार्मिक केंद्रे बनवून छत्रपती शिवरायांचा पराक्रम झाकोळण्याचे आणि हिंदूंना षंढ बनवण्याचे षड्यंत्र ओळखा !

इंदिरा गांधी यांच्या नेतृत्वाखालील काँग्रेस सरकारने विद्यार्थ्यांपासून खरा इतिहास लपवला ! – डॉ. एस्.एल. भैरप्पा, ज्येष्ठ साहित्यिक

अभ्यासक्रमातून भारताचा विकृत इतिहास शिकवून काँग्रेसने युवा पिढीची मोठ्या प्रमाणात अपरिमित हानी केली. ती भरून काढण्यासाठी भाजप सरकार, भारतातील बुद्धीजीवी आणि विचारवंत यांना मोठ्या प्रमाणात प्रयत्न करणे आवश्यक !

छत्रपति संभाजी महाराज ‘धर्मवीर’ नहीं थे ! – राष्ट्रवादी कांग्रेस के नेता अजित पवार

इस्लामी राष्ट्रवादी नेताओं को पहचानो !

नाशिक येथील सरकारवाडा, मालेगाव किल्ला आणि सुंदरनारायण मंदिर, तर जळगाव येथील पारोळा किल्ला या राज्य संरक्षित स्मारकांमध्ये अतिक्रमण !

इतके अतिक्रमण होईपर्यंत प्रशासन झोपले होते का ? यातील उत्तरदायींवर कठोर शिक्षा झाली पाहिजे !

बिहारमध्ये पुरातत्व विभागाच्या नियंत्रणात असलेल्या ऐहितासिक बौद्ध गुहेचे मजारीमध्ये रूपांतर !

बिहारमध्ये मुसलमानांचे लांगूलचालन करणार्‍या जनता दल (संयुक्त) आणि राष्ट्रीय जनता दल यांचे सरकार असल्यामुळे या भूमी जिहाद्यांवर कारवाई होण्याची शक्यता अल्प आहे !  

सर्वोच्च न्यायालयाने याचिकेवर सुनावणी करण्यास दिला नकार !

आता केंद्र सरकारनेच त्या ठिकाणी उत्खनन करून सत्य इतिहास लोकांसमोर आणावा, अशीच हिंदु समाजाची अपेक्षा आहे. असे केल्यास अशा याचिका पुनःपुन्हा प्रविष्ट केल्या जाणार नाहीत !

छत्रपती शिवाजी महाराजांची युद्धनीती शिकवली गेली असती, तर अफझल गुरु जन्मला नसता ! – पुष्पेंद्र कुलश्रेष्ठ, राष्ट्रीय व्याख्याते आणि हिंदुत्वनिष्ठ पत्रकार

हिंदु समाज जातीपाती, पक्ष आणि संप्रदाय यांच्यात अडकला आहे. सर्वांनी ‘हिंदु’ म्हणून एकत्र यायला हवे. प्रत्येकाने राष्ट्रासाठी वेळ द्यायला हवा.