भालाफेकपटू नीरज चोप्रा यांना क्रीडाविश्वातील ‘ऑस्कर’साठी नामांकन !
टोकियो ऑलिंपिकमध्ये भारतासाठी सुवर्णपदक जिंकलेले भालाफेकपटू नीरज चोप्रा यांना ‘लॉरियस वर्ल्ड ब्रेकथ्रू ऑफ दी इयर’ या पुरस्कारासाठी नामांकन मिळाले आहे.
टोकियो ऑलिंपिकमध्ये भारतासाठी सुवर्णपदक जिंकलेले भालाफेकपटू नीरज चोप्रा यांना ‘लॉरियस वर्ल्ड ब्रेकथ्रू ऑफ दी इयर’ या पुरस्कारासाठी नामांकन मिळाले आहे.
हिंदु जनजागृती समितीच्या वतीने प्रजासत्ताकदिन, म्हणजेच २६ जानेवारीनिमित्त ‘राष्ट्रध्वजाचा मान राखा !’ या विषयावर विशेष ‘ऑनलाईन’ व्याख्यानाचे आयोजन करण्यात आले होते. या कार्यक्रमाला अनेक जिज्ञासू उपस्थित होते.
तज्ञांच्या मते इंजेक्शनद्वारे दिल्या जाणार्या लसी या कोरोनाची तीव्रता अल्प करण्यास लाभदायक असल्या, तरी पूर्णपणे प्रतिबंधात्मक नाहीत. नाकावाटे दिली जाणारी लस ही कोरोनासारख्या विषाणूपासून प्रतिबंध करण्यास अधिक कार्यक्षम असेल.
भारतात लोकशाही असल्यामुळे कुणीही कुणावरही टीका करू शकतो; मात्र त्यात संयतपणा हवा. मोदीद्वेषापायी शाह यांच्यासारखे कथित निधर्मीवादी विवेक गमावून बसले आहेत, हेच यातून दिसून येते !
बांगलादेशाच्या उच्चायुक्तालयातील अधिकारी महंमद सानियुल कादर याला महिलांना अश्लील संदेश आणि व्हिडिओ पाठवल्याच्या प्रकरणी बांगलादेशाच्या परराष्ट्र मंत्रालयाने बांगलादेशमध्ये बोलावून घेतले आहे.
आर्थिक सर्वेक्षणात भारताच्या अर्थव्यवस्थेची स्थिती, मागील वर्षाचा लेखाजोखा आणि आगामी वर्षातील सूचना, आव्हाने अन् उपाय नमूद केले जातात. अर्थसंकल्पाच्या एक दिवस आधी आर्थिक सर्वेक्षण सादर केले जाते.
‘या प्रकरणी २ मासांपूर्वी देहली पोलिसांत गुन्हा नोंदवण्यात आल्यानंतरही अद्याप त्यांच्यावर कोणतीही कारवाई करण्यात आलेली नाही’, असा या महिला पत्रकाराने आरोप केला आहे. याविषयीचा एक व्हिडिओ तिने सामाजिक माध्यमांतून प्रसारित केला आहे.
त्यांचा अंतरिम अटकपुर्व जामीन अर्ज फेटाळत त्यांनी दहा दिवसात जिल्हा न्यायालयाला शरण जावे, असे आदेश देण्यात आले आहेत.
पंजाबमधील देशविरोधी तत्वांनी खलिस्तानवाद्यांसह देश-विरोधात सुरु केलेल्या ‘प्रॉक्सी वॉर’मध्ये ते कधी यशस्वी होणार नाहीत; कारण पंजाबमधील जनता भारतासमवेत आहे.
पाकचा आणि तेथील नागरिकांचा भारतद्वेष पहाता ते नवीन यू ट्यूब वाहिन्या चालू करून त्यांद्वारे भारतविरोधी प्रचार करतील ! त्यामुळे भारताविरुद्ध कुणाचेही गरळओक करण्याचे धाडस होणार नाही, असा वचक सरकारने जगभरात निर्माण केला पाहिजे !