अनेक इस्लामी देशांत शाळा आणि महाविद्यालयांध्ये हिजाबवर बंदी
याविषयी भारतातील तथाकथित निधर्मीवादी, पुरो(अधो)गामी का बोलत नाहीत कि त्यांना इस्लामी देशांपेक्षा अधिक कळते ?
याविषयी भारतातील तथाकथित निधर्मीवादी, पुरो(अधो)गामी का बोलत नाहीत कि त्यांना इस्लामी देशांपेक्षा अधिक कळते ?
एरव्ही स्त्रीमुक्त आंदोलन करणार्या महिला संघटना हिजाबच्या विरोधात का बोलत नाहीत कि त्यांचे धर्मांधांविषयी बोलण्याचे धाडस होत नाही ?
कशाची तुलना कशाशी करावी, हेही न समजणारे प्रतापन ! अशी तुलना करून ते महाविद्यालयांमध्ये हिजाब घालण्याचे समर्थन करू शकत नाहीत, हे त्यांनी लक्षात घ्यावे !
देशभरात कोरोना पसरवण्याचे पाप काँग्रेसने केले आहे, असा आरोप पंतप्रधान नरेंद्र मोदी यंनी केला. राष्ट्रपतींच्या अभिभाषणावर झालेल्या चर्चेला उत्तर देतांना ते लोकसभेत बोलत होते.
मराठी भाषा आणि या दर्जेदार साहित्याचा निश्चित अभिमान आहे. या भाषेला अभिजात भाषेचा दर्जा मिळावा, यासाठी केंद्र सरकारही प्रयत्नशील आहे. त्यानुसार लवकरच मराठी भाषेला अभिजात भाषेचा दर्जा देण्यात येणार आहे,.
‘हे आक्रमण नाही, तर हिंदूंच्या विरोधात गरळओक बंद करण्याची आवैसी यांनी देण्यात आलेली चेतावणी आहे’, असेही विष्णु गुप्ता यांनी या ट्वीटमध्ये म्हटले आहे.
कारागृहातील विचारधीन बंदीवानांच्या संख्येत वाढ याचा अर्थ एकतर त्यांच्यावर कारवाई होत आहे किंवा त्यांच्यावर खटला चालवण्यात दिरंगाई केली जात आहे !
‘कोरोनाच्या काळात होणारी नीट पीजी परीक्षा पुढे ढकलण्यात यावी, अशी विद्यार्थ्यांची मागणी होती. ही परीक्षा स्थगित करण्याची मागणी सर्वोच्च न्यायालयातही करण्यात आली होती.
पंजाब नॅशनल बँक आणि योगऋषी रामदेवबाबा यांच्या पतंजलि आयुर्वेद लिमिटेडने ‘नॅशनल पेमेंट कॉर्पोरेशन ऑफ इंडिया’च्या भागीदारीत क्रेडिट कार्ड प्रकाशित केले आहेत.
कॅनडातील ५ लाख शिखांची मते मिळण्यासाठीच भारतातील शेतकर्यांच्या आंदोलनाला पाठिंबा दिलेला होता ! ट्रुडो यांच्या मंत्रीमंडळातील हरजीत सज्जन हेही खलिस्तानवादी आहेत. ही सर्व सूत्रे बरेच काही सांगून जातात. अंततः भारताला नावे ठेवणार्या ट्रुडो यांच्यावर सद्यःस्थितीत ओढवलेला प्रसंग हा नियतीने रचलेला खेळच आहे.