(म्हणे) ‘हिंदूंच्या मंदिरात हत्या आणि मुलींवर बलात्कार होत असल्याने तेथे जाणे बंद करा !’ – आम आदमी पक्षाचे आमदार राजेंद्र पाल गौतम
मशिदी, मदरसे, चर्च यांमध्ये जे काही घडत असल्याचे दिसून येते, त्याविषयी राजेंद्र पाल गौतम कधी विधान करणार नाहीत; कारण त्याचे परिणाम त्यांना ठाऊक आहेत !