पैगंबरांच्या कथित अवमानावरून इस्लामी देशांना चिथावणी देणार्या भारतीय नागरिकांवर देशद्रोहाचा गुन्हा नोंदवा !
हे सांगावे का लागते ? सरकार स्वतःहून का कृती करत नाही ? सरकार अशी कृती करील, याचीही हिंदूंना शाश्वती वाटत नाही, हेही तितेकच खरे !
हे सांगावे का लागते ? सरकार स्वतःहून का कृती करत नाही ? सरकार अशी कृती करील, याचीही हिंदूंना शाश्वती वाटत नाही, हेही तितेकच खरे !
‘भाजपच्या कट्टरतेमुळे जगात भाजपच्या प्रतिमेला हानी पोचली आहे’, असेही राहुल गांधी यांनी म्हटले आहे.
गुन्ह्यांच्या संख्येत तब्बल ३२८ टक्क्यांनी वाढ ! समाज धर्महीन झाल्यानेच गुन्हेगारीत वाढ झाली, हे लक्षात घ्या !
जर असे आहे, तर ‘भाजपने नूपुर शर्मा यांना निलंबित का केले ?’, असा प्रश्न हिंदूंच्या मनात निर्माण होतो !
हिंदुद्वेषी चित्रकार म.फि. हुसेन यांनी हिंदूंच्या देवतांचा अवमान केल्यानंतर त्यांना कतार देशाने आश्रय दिला होता, हे कतारला कसे चालले होते ?, असा प्रश्न भारताने विचारला पाहिजे !
देशात गेल्या २४ घंट्यांत कोरोनाचे ४ सहस्र २५७ नवीन रुग्ण आढळले आहेत. ४ जून या दिवशी १५ कोरोनाबाधित रुग्णांचा मृत्यू झाला, तर २ सहस्र ६१२ रुग्ण बरे झाले आहेत.
भाजप प्रत्येक धर्माचा मान राखतो, तसेच कोणत्याही धर्माशी संबंधित व्यक्तीचा अवमान करण्याचा निषेध करतो, असे भाजपने काढलेल्या एका निवेदनात नुपुर शर्मा यांचे नाव न घेता म्हटले आहे.
न्यायालयाने संबंधित सरकारी विभागांना आणि विमानात कार्यरत कर्मचार्यांना कारवाई करण्याचे अधिकार प्रदान केले आहेत.
मी कॅथॉलिक म्हणून जन्माला आलो; मात्र आता मी कॅथॉलिक नाही. मला स्वतःहून कळले आहे की, येशू एक मिथक (कल्पना) आहे आणि धर्म पौराणिक आहे.
सरसंघचालक डॉ. मोहन भागवत यांनी ज्ञानवापी मशिदीविषयी विधान करण्याची आवश्यकता नव्हती. त्यांनी त्यांचे विधान मागे घ्यावे.