स्वातंत्र्यवीर सावरकर हा सूर्य कधी मावळला नाही, तो कधी मावळणारही नाही ! – शरद पोंक्षे, ज्येष्ठ अभिनेते

स्वातंत्र्यवीर सावरकर हा सूर्य कधी मावळला नाही, तो कधी मावळणारही नाही ! – शरद पोंक्षे, ज्येष्ठ अभिनेते

स्वातंत्र्यानंतर अनुमाने ५० वर्षांहून अधिक काळ काँग्रेसची ‘गल्ली ते दिल्ली’ सत्ता होती. या काळात शक्य त्या मार्गाने स्वातंत्र्यवीर सावरकरांची अपकीर्ती करण्याचा प्रयत्न केला गेला; परंतु स्वा. सावरकर हा सूर्य कधी मावळला नाही, तो कधी मावळणारही नाही,…

(म्हणे) ‘चार मिनार नमाजपठणासाठी उघडा आणि अवैध भाग्यलक्ष्मी मंदिर बंद करा !’

(म्हणे) ‘चार मिनार नमाजपठणासाठी उघडा आणि अवैध भाग्यलक्ष्मी मंदिर बंद करा !’

चार मिनार हे भाग्यलक्ष्मीचे मंदिर आहे. त्यामुळे चार मिनारचा पूर्ण परिसर हिंदूंच्या कह्यात देणे आवश्यक आहे. त्यामुळे खान यांची मागणी म्हणजे चोराच्या उलट्या बोंबा होय !

मध्यप्रदेशातील काँग्रेसच्या आमदाराने पर्यवेक्षकाला बुटांनी केली मारहाण

मध्यप्रदेशातील काँग्रेसच्या आमदाराने पर्यवेक्षकाला बुटांनी केली मारहाण

‘लोकप्रतिनिधी हे जनतेचे सेवक आहेत’, हे विसरणार्‍या काँग्रेसच्या आमदाराचा निषेध ! काँग्रेसचे वरिष्ठ नेते त्यांच्यावर कारवाई करतील का ? तसेच पर्यवेक्षकाने सरकारी कामात कुचराई करणे, हेसुद्धा गंभीर आहे. अशांवर कारवाई व्हायला हवी !

‘नॅशनल हेराल्ड’ भ्रष्टाचाराच्या प्रकरणी सोनिया आणि राहुल गांधी यांची ‘ईडी’कडून चौकशी होणार !

‘नॅशनल हेराल्ड’ भ्रष्टाचाराच्या प्रकरणी सोनिया आणि राहुल गांधी यांची ‘ईडी’कडून चौकशी होणार !

भ्रष्टाचाराचे अनेक आरोप असलेल्या आणि देशभरात जनाधार गमावत चाललेल्या काँग्रेसची राजकीय मृत्यूघंटा जवळ आली असल्याचेच हे द्योतक नव्हे का ?

काँग्रेसचे राज्य म्हणजे ‘पाकिस्तानी राजवट’ !

काँग्रेसचे राज्य म्हणजे ‘पाकिस्तानी राजवट’ !

चितोडगड (राजस्थान) येथे ३१ मेच्या रात्री अज्ञातांनी रा.स्व. संघाचे संयोजक रत्न सोनी यांची हत्या केली. दुचाकी वाहनांवरून आलेल्या आक्रमणकर्त्यांनी तलवारी आणि लोखंडी सळ्या यांद्वारे रत्न सोनी यांच्यावर आक्रमण करून पलायन केले.

(म्हणे) ‘गोव्यात धर्मांतरविरोधी कायद्याची आवश्यकता नाही !’ – मायकल लोबो, विरोधी पक्षनेते

(म्हणे) ‘गोव्यात धर्मांतरविरोधी कायद्याची आवश्यकता नाही !’ – मायकल लोबो, विरोधी पक्षनेते

गोव्यात न्यूनतम १ लाख ५० सहस्र लोकांचे धर्मांतर केले गेले आहे. १५ लाख लोकसंख्या असलेल्या गोव्यातील ही संख्या विरोधी पक्षनेत्यांना अल्प वाटते का ? कि ते पास्टर डॉम्निक याच्या धर्मांतराच्या कारवायांना पाठिंबा देत आहेत ?

काँग्रेसने स्वातंत्र्यवीर सावरकर यांचे ऐकले असते, तर देशाची फाळणी झाली नसती ! – योगी आदित्यनाथ

काँग्रेसने स्वातंत्र्यवीर सावरकर यांचे ऐकले असते, तर देशाची फाळणी झाली नसती ! – योगी आदित्यनाथ

विनायक दामोदर सावरकर यांच्यासारखे क्रांतीकारक, लेखक, तत्त्वज्ञ आणि कवी यांचा अपमान करण्याची काँग्रेसने कोणतीही संधी सोडली नाही. स्वातंत्र्यापूर्वी इंग्रजांनी आणि स्वातंत्र्यानंतर काँग्रेसने राष्ट्रनायक सावरकर यांचा अपमान करण्याचा प्रयत्न केला.

आगामी पावसाळी अधिवेशनात राज्यात धर्मांतरविरोधी कायदा करणार ! – डॉ. प्रमोद सावंत  मुख्यमंत्री

आगामी पावसाळी अधिवेशनात राज्यात धर्मांतरविरोधी कायदा करणार ! – डॉ. प्रमोद सावंत  मुख्यमंत्री

गोव्यात धर्मांतराच्या कारवायांना थारा दिला जाणार नाही आणि यापुढेही कुठे धर्मांतराच्या विरोधात तक्रार आल्यास त्वरित कारवाई केली जाणार आहे !

जोधपूर (राजस्थान) येथे मुसलमानांकडून शरणार्थी दलित हिंदु कुटुंबाला मारहाण

जोधपूर (राजस्थान) येथे मुसलमानांकडून शरणार्थी दलित हिंदु कुटुंबाला मारहाण

पाकमध्ये मुसलमानांकडून अत्याचार होतो; म्हणून भारतात शरणार्थी म्हणून आलेल्या हिंदूंवर येथेही जर आक्रमण होत असेल, तर ते सरकार आणि हिंदू यांना लज्जास्पद ! राजस्थानमध्ये काँग्रेसचे सरकार असल्याने ‘तेथे हिंदूंना न्याय मिळणार नाही’ !

माजी पंतप्रधान आणि काँग्रेस नेते गुलझारीलाल नंदा यांची निष्कामता !

माजी पंतप्रधान आणि काँग्रेस नेते गुलझारीलाल नंदा यांची निष्कामता !

कुठे माजी पंतप्रधान गुलझारीलाल नंदा यांचे निष्काम जीवन आणि कुठे सरकारी निवासाचे भाडे थकूनही अन् स्वतःजवळ अमाप संपत्ती जमवूनही सोयीसुविधा मागून घेणारे आजचे लोकप्रतिनिधी ! गुलझारीलाल नंदा यांच्या निष्काम कृतीतून शिकून आजच्या लोकप्रतिनिधींनी आचरण करावे !