माजी पंतप्रधान राजीव गांधी हत्याकांड प्रकरणातील आरोपीला मुक्त करण्याविषयी सर्वोच्च न्यायालयाचा महत्त्वपूर्ण निवाडा !
जिहाद्यांना फाशी देण्याविषयीचे अर्ज वर्षानुवर्षे प्रलंबित राहिल्यामुळे त्यांना पोसावे लागणे, हे यंत्रणेला लज्जास्पद !
जिहाद्यांना फाशी देण्याविषयीचे अर्ज वर्षानुवर्षे प्रलंबित राहिल्यामुळे त्यांना पोसावे लागणे, हे यंत्रणेला लज्जास्पद !
भारताच्या मुळावर जे जे देश उठले आहेत, त्या त्या देशांच्या प्रवक्त्यांची एकप्रकारे भूमिका काँग्रेसी नेटाने पार पाडतांना दिसतात. अशा काँग्रेसने सत्तेत असतांना चीन आणि पाक यांच्या संदर्भात कसे निर्णय घेतले असतील, हे यावरून लक्षात येते. अशा पक्षाचे अस्तित्व देशासाठी धोकादायक आहे. त्यामुळे त्याचे राजकीयदृष्ट्या अस्तित्व संपवणे, यातच खरे राष्ट्रहित आहे !
चीनने शेकडो कोटी रुपयांचे कर्ज देऊन श्रीलंकेचा घात केला. त्यामुळेच त्याचे आर्थिक कंबरडे मोडले. नेपाळ आणि पाकिस्तान ही त्याच मार्गाने जात असतांना अशी अविचारी अन् अपरिपक्व विधाने गांधी आणि त्यांच्या काँग्रेसला इतिहासजमा करण्यासाठी पुरेशी आहेत !
असे विधान करून सोलंकी काय साध्य करू पहात आहेत ? नसानसांमध्ये हिंदुद्वेष भिनलेल्या काँग्रेसवाल्यांना हिंदू मतपेटीद्वारे संपवतील, हे लक्षात घ्या !
राहुल गांधी आणि त्यांच्या काँग्रेस पक्षावर याआधीही पाकिस्तानची भूमिका पुढे रेटण्याचे आरोप झालेले आहेत. त्यामुळे असे नेते अन् त्यांचे पक्ष यांची राजकीय कारकीर्द संपवण्यासाठी भारतीय जनता आतूर आहे, हे त्यांनी लक्षात ठेवावे !
सिद्धरामय्या ‘गोमांस खाईन’ एवढेच म्हणतात हे लक्षात घ्या ! त्यासोबत ‘मी डुकराचे मांस खाईन’ हे म्हणायला त्यांची जीभ का धजावत नाही ?
तत्कालीन काँग्रेस सरकारने केलेला हा हिंदूविरोधी कायदा रहित करण्यासाठी केंद्रातील भाजप सरकारने कृती करावी, अशीच हिंदूंची अपेक्षा आहे !
ज्या देशाने भारतावर दीडशे वर्षे राज्य करून, त्याची दुर्दशा करून त्याला गुलाम बनवले; अत्यंत समृद्ध आणि सोन्याचा धूर निघणार्या या देशातील सर्वच क्षेत्रांतील मूळ व्यवस्था उद्ध्वस्त करून त्याला अधोगतीच्या खाईत ढकलले; ज्यांनी भारताची गुरुकुल पद्धत संपवून…
नेहरू आसाम पाकिस्तानला देणार होते, असा आरोप आसामचे मुख्यमंत्री हिमंत बिस्व सरमा यांनी राहुल गांधी यांच्यावर टीका करतांना केला
काँग्रेसचे खासदार अधीर रंजन चौधरी यांनी २१ मे या दिवशी माजी पंतप्रधान राजीव गांधी यांच्या पुण्यतिथीनिमित्त ट्वीट करून त्यांना आदरांजली वाहिली. या ट्वीटमध्ये त्यांनी राजीव गांधी यांचे ‘जेव्हा कोणताही मोठा वृक्ष कोसळतो, तेव्हा भूमी थरथरते’, असे वाक्य लिहिले. नंतर त्यांनी हे ट्वीट हटवले.