अखिल भारतीय किसान सभे’ची निदर्शनांद्वारे मागणी

सांगली – येथील जिल्हाधिकारी कार्यालयाच्या समोर ‘अखिल भारतीय किसान सभे’च्या वतीने प्रस्तावित ‘देवस्थान इनाम निर्मूलन कायदा प्रारूप २०२६’ याला शासनाने दिलेल्या स्थगितीला विरोध करण्यासाठी आंदोलन करण्यात आले. गेली २० वर्षे देवस्थानच्या इनाम भूमी शेतकर्यांच्या नावाने कराव्यात, या मागणीसाठी किसान सभा आंदोलन आहे. त्यामुळे लवकरात लवकर देवस्थान भूमी खालसा करून शेतकर्यांना द्याव्यात, अशी मागणीही या वेळी करण्यात आली. या प्रसंगी अन्य पदाधिकार्यांच्या समवेत ‘अखिल भारतीय किसान सभे’चे सचिव गुलाब मुलाणी उपस्थित होते. (आजपर्यंत ‘अखिल भारतीय किसान सभे’ने कधी वक्फ बोर्ड विसर्जित करून वक्फ केलेल्या सर्व भूमी शेतकर्यांच्या नावे करण्याच्या मागणीसाठी आंदोलन केले आहे का ? – संपादक)
म्हापसा येथील स्थानबद्धता केंद्रातून रशियाचा नागरिक पसार
आरोंदा येथे अवैधरित्या वास्तव्य करणार्या रशियाच्या नागरिकाला कारावास
देशातील तुष्टीकरणाचे राजकारण संपून हिंदु अस्मितेचा नवा उदय झाला आहे ! – पालकमंत्री नितेश राणे
उच्च न्यायालयाने हानीभरपाई निश्चित करण्यासाठी मृतांची सविस्तर माहिती मागवली
मुरुड बसस्थानक आगारातील समस्यांविषयी जनआक्रोश बैठकीचे आयोजन !
वैद्यकीय अभ्यासक्रमास प्रवेश देण्याचे आमीष दाखवून विद्यार्थी आणि पालक यांची फसवणूक !