कुकी ख्रिस्त्यांच्या गोळीबारात ३ मैतेई हिंदूंचा मृत्यू !
मणीपूरमध्ये गेल्या २ मासांपासून चालू असलेल्या हिंदूंच्या विरोधातील हिंसाचार रोखता न येणे, ही स्थिती हिंदु राष्ट्र अपरिहार्य करते !
मणीपूरमध्ये गेल्या २ मासांपासून चालू असलेल्या हिंदूंच्या विरोधातील हिंसाचार रोखता न येणे, ही स्थिती हिंदु राष्ट्र अपरिहार्य करते !
सण साजरा करणे वेगळे आणि मुलांकडून नमाजपठण करून घेणे वेगळे. ‘मुसलमान विद्यार्थ्यांकडून गीतापठण करून घेतले असते, तर एव्हाना काय झाले असते’, याचा विचार शाळेच्या व्यवस्थापन मंडळाने करावा !
जगातील अनेक ख्रिस्ती देशांमध्ये ख्रिस्त्यांची त्यांच्या धर्मावरील श्रद्धा अल्प होत असल्याने चर्च ओस पडू लागली आहेत, तर भारतात ख्रिस्ती मिशनरी गोरगरीब हिंदूंना आमिष दाखवून त्यांना ख्रिस्ती बनवत आहेत !
अभिव्यक्तीस्वातंत्र्याच्या नावाखाली करण्यात येणारी अश्लीलता रोखण्यासाठी तिची व्याख्या स्पष्ट करून अपप्रकार रोखायला हवेत !
पुणे जिल्ह्यातील दौंड येथून ३ ख्रिस्ती महिला काष्टी येथे रहाणारे मयूर मदरे यांच्या घरी बळजोरीने घुसल्या. त्यांनी मयूर आणि त्याची आई यांना ‘तुम्ही ख्रिस्ती धर्मात प्रवेश करा म्हणजे तुमची सर्व संकटे आणि अडचणी दूर होतील, तसेच तुमच्या मुलाचे लग्नही होईल’, असे सांगून कपाळाला तेल लावले अन् येशू ख्रिस्ताची प्रार्थना म्हणण्यास आरंभ केला.
हिंदूंची मंदिरे आता प्रशासनापासूनही असुरक्षित समजायची का ? मंदिर पाडण्यापूर्वी संबंधितांना त्याची कल्पना देणे आणि त्यामागील कारण सांगणे, अशी प्रशासनाची पद्धत आहे कि नाही ?
यातून ख्रिस्त्यांचा छत्रपती शिवरायांविषयीचा द्वेष दिसून येतो ! हिंदूंच्या मागण्यांमुळे गोव्यातील धार्मिक सलोख बिघडत असल्याचे सांगणारे खासदार सार्दिन ख्रिस्त्याच्या या आक्षेपार्ह पोस्टविषयी गप्प का ?
तमिळनाडूमध्ये मुसलमान कट्टरपंथी, ख्रिस्ती मिशनरी, साम्यवादी, प्रसारमाध्यमे आणि सत्ताधारी द्रमुक पक्ष हे हिंदुविरोधी कारवाया करत आहेत. राज्यातील मंदिरांचे सरकारीकरण करण्यात आले आहे. उत्तरप्रदेशमध्ये योगी आदित्यनाथ देशविरोधी शक्तींच्या मालमत्तेवर बुलडोझर फिरवत आहेत.
‘जोपर्यंत भारतातील भूभाग ख्रिस्त्यांसाठी देत नाही, तोपर्यंत त्यांच्याकडून हिंदूंचे धर्मातर चालू राहील’, अशा प्रकारे ख्रिस्ती मिशनर्यांचा प्रचार चालू आहे. असे असूनही ख्रिस्ती धर्मप्रचारकांवर कोणतीही कारवाई होत नाही.
‘‘छत्रपती शिवाजी महाराज यांचा पुतळा उभारण्याच्या या प्रक्रियेसाठी अनेक अडथळे आणण्यात आले. आज कायदा आणि सुव्यवस्थेचा जो प्रश्न निर्माण झाला त्याला कळंगुट पंचायतीचे आडमुठे धोरण उत्तरदायी आहे.’’