गोवा : कोकणी माध्यमातील इयत्ता १ लीच्या पाठ्यपुस्तकात हिंदूंसाठी धक्कादायक प्रकार !
शिक्षण खाते पाठ्यपुस्तके पडताळत नाही का ? असे प्रकार काँग्रेसच्या काळात होत असत. भाजपच्या राज्यात असे अपेक्षित नाही !
शिक्षण खाते पाठ्यपुस्तके पडताळत नाही का ? असे प्रकार काँग्रेसच्या काळात होत असत. भाजपच्या राज्यात असे अपेक्षित नाही !
प्रत्येक घरामध्ये काहीतरी अडचणी असतात. या अडचणींचा ख्रिस्ती धर्मप्रचारक अपलाभ घेतात. अशा धर्मांतरित हिंदूंची घरवापसी करण्याचा आम्ही प्रयत्न करतो. धर्मांतर केल्याचे पुरावे असल्यास त्या ख्रिस्ती धर्मप्रचारकांवर गुन्हेही नोंद करता येतात.
मणीपूरमधील ख्रिस्ती कुकी आतंकवाद्यांना नष्ट करून हिंदू मैतेई समाजाचे रक्षण करण्याचा आदेश केंद्र सरकार सैन्याला देणार कि नाही ?
केवळ श्रीराममंदिराचा प्रश्न सोडवण्यासाठी हिंदूंना ६० वर्षे संघर्ष करावा लागला. देशात हिंदूंचे असे अनेक प्रश्न आहेत. ते प्रत्येक प्रश्न सोडवण्यासाठी कायदेशीर मार्गाने लढत बसलो, तर अनेक वर्षे लागतील. त्यामुळे सर्व प्रश्नांवर उपाय मिळवण्यासाठी हिंदु राष्ट्र स्थापन करणे हाच उपाय आहे…
बाटगे ख्रिस्ती धर्मांतर करूनही त्यांचे हिंदु पालटत नाहीत; कारण त्यांना हिंदु समाजामध्ये राहून अन्य हिंदूंचे धर्मांतर करायचे असते, हे लक्षात घ्या. असे बाटगेच हिंदु समाजासाठी अधिक धोकादायक आहेत, हे लक्षात घ्या !
एक ख्रिस्ती महिला आणि युवती दोन हिंदु महिलांना आमीष दाखवून ख्रिस्ती धर्म स्वीकारण्यास प्रोत्साहित करत होत्या. ‘हिंदूंवरील आघातांविरुद्ध पोलीस काहीच करत नसल्याचा परिणाम आहे काय ?
गेल्या १ मासापासून चालू असलेला ख्रिस्त्यांचा हिंसाचार हिंदु राष्ट्र अपरिहार्य करतो !
धर्मांतरविरोधी कठोर कायदा नसल्यानेच असे प्रयत्न सातत्याने होत आहेत, हे लक्षात घ्या !
पृथ्वीच्या दक्षिण भागात श्रद्धाळू आणि चर्चशी जोडलेले लोक यांच्या संख्येत विलक्षण वृद्धी झाली आहे. भारतासारख्या अन्य देशांना ख्रिस्त्यांचे ‘डम्प यार्ड’ (कचरा फेकण्याचे क्षेत्र) बनवले जात आहे. एक प्रसिद्ध ख्रिस्ती धर्मोपदेशक सांगत आहेत की, पृथ्वीच्या दक्षिण भागामध्ये चर्च जलद गतीने विकसित होत आहेत. त्यामुळे वर्ष २०६० पर्यंत पृथ्वीच्या दक्षिण क्षेत्रात ख्रिस्ती लोकांची संख्या ३४ टक्क्यांपर्यंत वाढत जाईल.
कुकी आतंकवाद्यांवर कारवाई करण्यासाठी केंद्र सरकारने कठोर पावले उचलणे आवश्यक !