भारतात सामरिक संस्कृतीचा अभाव आहे का ?

भारतात सामरिक संस्कृतीचा अभाव आहे का ?

‘समर विजयानंतर सत्तांतर होते तरी, नाहीतर ते टळते तरी. सामरिक विजय हा राष्ट्राचा असतो. प्रत्यक्ष युद्ध जरी सेना करत असेल, तरी विजयामध्ये वाटा सर्व समाजधुरिणांचा असतो. जिथे समाज विभागलेला असतो, तिथे अशी स्थिती नसते.

चीनमधील हिवाळी ऑलिंपिकमध्ये मशालवाहक म्हणून गलवान संघर्षातील सैन्याधिकारी

चीनमधील हिवाळी ऑलिंपिकमध्ये मशालवाहक म्हणून गलवान संघर्षातील सैन्याधिकारी

‘पडलो तरी नाक वर‘ अशाच मानसिकतेचा चीन ! यातून चीन गलवान संघर्षातील त्याच्या सैन्याधिकार्‍यांना महत्त्व देतो, असा भारताला दाखवण्याचा प्रयत्न करत आहे, हे लक्षात येते !

पाक-चीन यांच्याविषयी राहुल गांधी यांच्या विधानाचे समर्थन करत नाही ! – अमेरिकेची स्पष्टोक्ती

पाक-चीन यांच्याविषयी राहुल गांधी यांच्या विधानाचे समर्थन करत नाही ! – अमेरिकेची स्पष्टोक्ती

राहुल गांधी यांनी भारत सरकारच्या चुकीच्या धोरणामुळे चीन आणि पाक एकत्र आल्याची टीका केल्याचे प्रकरण

गलवानमधील संघर्षामध्ये चीनचे ३८ सैनिक नदीत वाहून गेले ! – ऑस्ट्रेलियाच्या दैनिकाचे वृत्त

गलवानमधील संघर्षामध्ये चीनचे ३८ सैनिक नदीत वाहून गेले ! – ऑस्ट्रेलियाच्या दैनिकाचे वृत्त

चीनचे ४० ते ४५ सैनिक ठार झाल्याचा दावा बहुतेक प्रसारमाध्यमांनी आतापर्यंत केलेला आहे; मात्र खोटारडा चीन ते नाकारत आला आहे. तरीही या घटनेतून भारतीय सैन्याच्या क्षमतेची चीनला जाणीव झाली आहे, हेही नसे थोडके !

चीनमध्ये ‘हिवाळी ऑलिंपिक २०२२’च्या पार्श्‍वभूमीवर कोरोनाच्या रुग्णसंख्येत अचानक वाढ

चीनमध्ये ‘हिवाळी ऑलिंपिक २०२२’च्या पार्श्‍वभूमीवर कोरोनाच्या रुग्णसंख्येत अचानक वाढ

चीनमध्ये कोरोना संसर्ग वाढल्यापासून चीनने ‘झिरो कोविड’ धोरण अवलंबले आहे. यासाठी कडक निर्बंध लादण्यात आले असून मोठ्या प्रमाणावर चाचणी केली जाते.

‘काश्मीरचा वाद चर्चेद्वारे सोडवला पाहिजे !’ – पाकचे पंतप्रधान इम्रान खान

‘काश्मीरचा वाद चर्चेद्वारे सोडवला पाहिजे !’ – पाकचे पंतप्रधान इम्रान खान

काश्मीरचा प्रश्‍न पाकने बंदुकीच्या बळावर वर्ष १९४८ मध्ये निर्माण केला आहे आणि तो बंदुकीच्या बळावरच भारताने सोडवणे आवश्यक आहे.

नेपाळमध्ये चीनच्या वाढत्या हस्तक्षेपावरून चीनच्या विरोधात निदर्शने चालूच !

नेपाळमध्ये चीनच्या वाढत्या हस्तक्षेपावरून चीनच्या विरोधात निदर्शने चालूच !

नेपाळची जनता चीनच्या षड्यंत्राच्या विरोधात आता जागृत होत आहे, हे चांगले लक्षण आहे. अशा जनतेला आता भारताने साहाय्य करणे आवश्यक आहे !

चीनचे तुकडे !

चीनचे तुकडे !

चीनप्रमाणेच पाक सैन्यही सैन्यावर प्रचंड खर्च करत असल्याने सामान्य लोकांना जीवन जगणे कठीण होऊन बसले आहे आणि त्याचाच परिणाम त्याचे तुकडे होण्यावर होईल. चीन आणि पाक यांचे तुकडे भारताच्या पथ्यावर पडणार आहेत, हे मात्र नक्कीच !

पाकिस्तानचे राष्ट्रीय सुरक्षा धोरण आणि भारताच्या सुरक्षेवर परिणाम !

पाकिस्तानचे राष्ट्रीय सुरक्षा धोरण आणि भारताच्या सुरक्षेवर परिणाम !

सध्या पाकिस्तानची अर्थव्यवस्था अत्यंत वाईट आहे. भारत आणि पाकिस्तान यांच्या संबंधामध्ये जमीन अस्मानचा फरक पडला आहे. भारताची अर्थव्यवस्था वेगाने पुढे जात आहे. याउलट जगात पाकिस्तानला ‘आतंकवाद पसरवणारा देश’ म्हणून ओळखले जाते.

(म्हणे) ‘पाकिस्तान नाही, तर चीन भारताचा खरा शत्रू !’  

(म्हणे) ‘पाकिस्तान नाही, तर चीन भारताचा खरा शत्रू !’  

पाक असो कि चीन दोघेही भारताचे शत्रू आहेत; मात्र मुसलमानांच्या मतांसाठी समाजवादी पक्ष पाककडे दुर्लक्ष करण्याचा प्रयत्न करत आहे, हे यातून स्पष्ट होते ! असा पक्ष सत्तेत आल्यास त्याने पाकच्या घुसखोरांना पायघड्या घातल्यास आश्‍चर्य वाटू नये !