(म्हणे) ‘संरक्षणमंत्री राजनाथ सिंह यांना कोरोनाची लागण झाल्याचा परिणाम भारतीय सैनिकांच्या मनावर होईल !’
चीनच्या साम्यवादी सरकारचे मुखपत्र ‘दी ग्लोबल टाईम्स’चे संतापजनक वक्तव्य
चीनच्या साम्यवादी सरकारचे मुखपत्र ‘दी ग्लोबल टाईम्स’चे संतापजनक वक्तव्य
‘भारतात मागील १० वर्षांत रस्ते अपघातांमुळे १३ लाखांहून अधिक नागरिकांचा मृत्यू झाला आहे, तर ५० लाखांहून अधिक जण घायाळ झाले आहेत’, असे जागतिक बँकेच्या अहवालात नमूद करण्यात आले आहे.
चीनची ‘इलेक्ट्रॉनिक युद्धा’ची क्षमता वाढल्याने त्याचा जग, तसेच भारत यांच्यावर काय परिणाम होईल ? आणि भारताने नेमके काय करायला हवे ? याविषयी आज पहाणार आहोत….
भारताची कुरापत काढणे, हा पाकिस्तानचा उद्योग तर भारताचे प्राबल्य वाढू नये; म्हणून अमेरिकेचा पाकला पाठिंबा ! पाक-चीनच्या मैत्रीचे कारणही ‘भारतद्वेष’ हेच आहे !
चिनी सैनिक अतिशय नाजूक असतात. ते उच्च आणि मध्यम वर्गातून येतात. त्यांना अतिशय थंड हवामानात रहाण्याची सवय नसते. ६० टक्क्यांहून अधिक सैनिक केवळ ३ वर्षांसाठी सैन्यात भरती झालेले असतात.
चीन हा लडाखमधील भारत-चीन सीमेवरील चीनच्या नियंत्रणातील पँगाँग तलावाच्या भागावर पूल बांधत आहे. तसेच चीन दौलत बेग ओल्डी भागासमोर रस्ता बनवत आहे, असे वृत्त आहे.
चिनी सैन्याने १ जानेवारी या दिवशी लडाखमधील गलवान खोर्यामध्ये चिनी राष्ट्रध्वज फडकावल्याचा व्हिडिओ प्रसारित केल्यावर भारतीय सैन्याने स्पष्टीकरण देतांना चीनने त्याच्या नियंत्रणातील भागामध्ये हा ध्वज फडकावण्यात आल्याचे म्हटले होते.
‘चीनच्या सैनिकांनी त्यांचा राष्ट्रध्वज फडकावल्याची जागा चीनच्या कह्यात असलेल्या गलवान खोर्याच्या भागातील आहे’, असे म्हटल्याचे सूत्रांनी सांगितले आहे.
सैन्यदलप्रमुख जनरल बिपीन रावत यांनी भारतीय सैन्यदलामध्ये आमूलाग्र पालट करून त्याला अत्याधुनिक करण्याचे स्वप्न उराशी बाळगले होते. त्यातील ‘थिएटर कमांड’ (एकत्रित नेतृत्व करण्याचे काम) हे एक महत्त्वाचे पाऊल होते.
भारतातील राज्यातील स्थानांची नावे पालटण्याचे धाडस चीन करतोच कसा ? चीनवर भारताचा धाक नाही का ? भारत सरकारने आता चीनमधील स्थानांची नावे पालटून त्याला जशास तसे उत्तर दिले पाहिजे !