
नवी देहली – चीनने लडाखमधील प्रत्यक्ष नियंत्रणरेषेवरून त्याच्या १० सहस्र सैनिक मागे घेतले आहेत. भारतीय सीमेपासून हे सैनिक २०० कि.मी. मागे हटले आहेत. लडाखमध्ये सध्या प्रचंड थंडी असल्याने आणि तिचा सामना चिनी सैनिक करू शकले नसल्याने त्यांना परत नेण्यात आल्याचे म्हटले जात आहे.
गलवान खोर्यापासून पँगाँग त्सो तलावाच्या भागापर्यंत विविध ठिकाणी चीनने ५० सहस्र सैनिक तैनात केले होते. या भागात सध्या वजा १० अंश सेल्सिअस इतके तापमान आहे. या तापमानात भारतीय सैनिकांनी तग धरली; मात्र चिनी सैनिकांना ही थंडी असह्य झाली.
( सौजन्य : इंडिया टुडे )
भारतातील ‘डेटा सेंटर्स’मुळे निर्माण होणारे जलसंकट !
स्टुडंट्स इस्लामिक संघटनेविषयी गोव्याचे शिक्षण खाते सतर्क
श्रीराममंदिर येथील विशेष पोलीस पथकाचे अन्वेषण आणि पोलीस कारवाई निर्णायक टप्प्यावर पोचेल !
जगद्गुरु श्री रामानंदाचार्य नरेंद्राचार्यजी यांच्या उपस्थितीत गोव्यात ११५ जणांचा हिंदु धर्मात पुनर्प्रवेश !
कलबुर्गी (कर्नाटक) येथे कारागृहाची भिंत ओलांडून ३ बंदीवान पसार !
चारा घोटाळा प्रकरणात लालू प्रसाद यादव यांना मिळालेला जामीन रहित करण्यास सर्वोच्च न्यायालयाचा नकार