
नवी देहली – चीनने लडाखमधील प्रत्यक्ष नियंत्रणरेषेवरून त्याच्या १० सहस्र सैनिक मागे घेतले आहेत. भारतीय सीमेपासून हे सैनिक २०० कि.मी. मागे हटले आहेत. लडाखमध्ये सध्या प्रचंड थंडी असल्याने आणि तिचा सामना चिनी सैनिक करू शकले नसल्याने त्यांना परत नेण्यात आल्याचे म्हटले जात आहे.
गलवान खोर्यापासून पँगाँग त्सो तलावाच्या भागापर्यंत विविध ठिकाणी चीनने ५० सहस्र सैनिक तैनात केले होते. या भागात सध्या वजा १० अंश सेल्सिअस इतके तापमान आहे. या तापमानात भारतीय सैनिकांनी तग धरली; मात्र चिनी सैनिकांना ही थंडी असह्य झाली.
( सौजन्य : इंडिया टुडे )
उत्तराखंडामध्ये सरकारी भूमीवरील अवैध मजार बुलडोझरद्वारे पाडली
मंदिरे : राष्ट्ररचनेचे मजबूत आधारस्तंभ !
संपादकीय : हिंदू जात्यात !
Andaman Natural Gas :अंदमान ‘शॅलो ऑफशोर ब्लॉक’मध्ये सापडला नैसर्गिक वायूचा दुसरा मोठा साठा
CJI In London: लंडन येथे भारताच्या सरन्यायाधिशांच्या कार्यक्रमात गोंधळ : भारतीय उच्चायुक्तालयाचा तीव्र संताप
Mumbai Hub Of Bangladeshi Infiltrators : मुंबई बांगलादेशी घुसखारांचे केंद्र : १ सहस्र ५०० हून अधिक ठिकाणी घुसखोरांचे अड्डे !