चीनला जशास तसे उत्तर द्या !

फलक प्रसिद्धीकरता

१९८० च्या दशकापासून चीन सतत भारतीय भूभागांवर नियंत्रण मिळवत आहे.  काँग्रेसच्या चुकीच्या धोरणांमुळे संपूर्ण देशाला याची किंमत मोजावी लागत आहे, असा आरोप भाजपचे खासदार तापिर गाओ यांनी केला आहे.