अयोध्येतील तपस्वी छावनीचे महंत परमहंस दास यांचा आरोप
केंद्र सरकारने महंत परमहंस दास यांच्या या आरोपाचे अन्वेषण करून देशाला वस्तूस्थिती काय आहे, हे सांगावे !

अयोध्या (उत्तरप्रदेश) – देहलीच्या सीमेवर जे शेतकरी आंदोलन करण्यासाठी गोळा झाले आहेत, ते शेतकरी नाहीत, तर ते चीन, पाकिस्तान आणि आतंकवादी यांच्या इशार्यावर देश तोडणारे खलिस्तान समर्थक आहेत. या आंदोलनाला आतंकवाद्यांकडून अर्थपुरवठा करण्यात आला आहे, असा आरोप येथील तपस्वी छावनीचे महंत परमहंस दास यांनी केला.
(सौजन्य : नवभारत टाइम्स)
महंत परमहंस दास यांनी गेल्या वर्षी १२ ऑक्टोबरला भारताला ‘हिंदु राष्ट्र’ घोषित करण्याच्या मागणीसाठी अयोध्येत आमरण उपोषणही चालू केले होते.
FIR Against Kunal Kamra : विनोदी कलाकार कुणाल कामरा याच्याविरुद्ध हिंदूंच्या भावना दुखावल्याच्या प्रकरणी तक्रार !
Badrinath Temple Arrest : बद्रीनाथ मंदिरातील दान चोरीच्या प्रकरणी मंदिराच्या माजी अधिकार्याला अटक
Kerala High Court Orders Waqf Board : केरळ उच्च न्यायालयाकडून राज्य वक्फ बोर्डाला नीतीविषयक निर्णय घेण्यास बंदी
धर्मांतरितांना अनुसूचित जमातीच्या सवलती द्यायच्या का ?, हे निश्चित करण्यासाठी महाराष्ट्रात समिती स्थापन !
Amir Khan : (म्हणे) ‘मी सोनम वांगचूक यांना ‘थ्री इडियट्स’ चित्रपटापूर्वी भेटलोच नव्हतो !’
Nagpur Police : वाहतूक पोलिसांना बंदूक बाळगणे बंधनकारक !