अफगाणिस्तानची दयनीय स्थिती आणि पाकिस्तान, चीन अन् भारत यांची भूमिका !

‘गेल्या काही दिवसांपासून पुष्कळ चर्चेत असणारा अफगाणिस्तानचा विषय थोडा दूर गेला आहे. तालिबान, चीन, पाकिस्तान यांना वाटत होते की, तालिबानला सर्व देश मान्यता देतील; पण आज एक देश म्हणून अफगाणिस्तान किंवा तालिबान यांना कुणीही मान्यता दिलेली नाही, तसेच त्यांना कोणतीच जागतिक संघटना साहाय्य करत नाही.

तालिबानचे सरकार आणि जागतिक घडामोडी !

आतंकवाद्यांनी काश्मीरमध्ये घुसण्याच्या आधीच भारताने त्यांचे तळ कायमचे नष्ट करावेत !

अफगाणिस्तानमधील गृहयुद्ध आणि पाकिस्तानची भूमिका !

पाकिस्तानने निर्माण केलेल्या ‘हक्कानी’ या आतंकवादी गटाचा भस्मासुर त्यांच्यावरच उलटण्याची शक्यता

पाकिस्तानने तालिबान्यांचा वापर करून काश्मीरमध्ये आक्रमण केल्यास भारतीय सैन्य चोख प्रत्युत्तर देण्यास सक्षम ! – (निवृत्त) ब्रिगेडियर हेमंत महाजन, पुणे

‘तालिबान : भारतासमोरील नवी आव्हाने’ या विषयावर ऑनलाईन विशेष परिसंवाद !

अफगाणिस्तानचे संकट आणि त्याचा भारतावरील परिणाम !

चीन अफगाणिस्तानला आर्थिक साहाय्य करून त्याला कायम गुलाम करून ठेवील !

ईशान्य भारत आणि राष्ट्रकार्यासमोरील आव्हाने !

भैयाजी काणे यांनी मणीपूरमध्ये मोठ्या प्रमाणात कार्य केले. त्यांचे कार्य आज जयंत कोंडविलकर पुढे चालवत आहेत. कोंडविलकर यांचे ‘उखरूलचे आव्हान’ हे पुस्तक प्रकाशित झाले होते. आता त्यांनी ‘ईशान्य वार्ता’ नावाचे मासिक चालू केले आहे. श्री. कोंडविलकर यांच्या शब्दांत श्री. भैयाजी काणे आणि स्वत: कोंडविलकर यांच्या मणीपूरमधील समाजकार्याविषयी जाणून घेऊया.

पाकिस्तानमध्ये मानवी अधिकारांचे हनन आणि जागतिक मौन !

भारताच्या प्रवक्त्यांनी संयुक्त राष्ट्राच्या मानवाधिकार आयोगामध्ये पाकिस्तानला सुनावले खडे बोल !

चीनची दादागिरी आणि ती थांबवण्यासाठी काय करावे ?

भारतातील सर्व राजकीय पक्षांनी एकत्र येणे आवश्यक आहे. तसे झाले, तरच चीनला कळेल की, संपूर्ण भारत आणि जग त्याच्या विरोधात गेले आहे. तेव्हाच त्याची दादागिरी थांबेल आणि एक चांगला देश म्हणून पुढे येईल.

हा मोठा अन्याय आहे. असे अन्याय करणारे शासनकर्ते नकोत ! हिंदु राष्ट्रात काही मासांत न्याय मिळेल !

‘भारतात आतंकवाद्यांच्या विरोधात अनेक वर्षे खटले चालतात, उदा. १९९३ चा बॉम्बस्फोट खटला अजूनही चालू आहे.’

कोरोना महामारी आणि जीवघेणा दुष्प्रचार !

देशाच्या विरोधात एकही खोटी बातमी प्रसारित होऊ नये, यासाठी राजकीय इच्छाशक्ती दाखवणे आवश्यक आहे.