कलिंगड नेत असल्याचे सांगून धर्मांधाकडून ३ टन गोमांसाची तस्करी !
वाठार येथील गोरक्षक आणि श्री शिवप्रतिष्ठान, हिंदुस्थानच्या धारकर्यांनी केले रक्षण
वाठार येथील गोरक्षक आणि श्री शिवप्रतिष्ठान, हिंदुस्थानच्या धारकर्यांनी केले रक्षण
गाय आपली माता आहे. हिंदू गायींची पूजा करतात. बंगालमधून आम्ही गायींची तस्करी होऊ देणार नाही. ज्या ठिकाणी हिंदू रहातात त्या ठिकाणी गोमांस वर्ज्य केले जावे.
मुंब्रा कौसा भागात अनधिकृतरित्या विक्रीसाठी ठेवलेले १ सहस्र ९०० किलो वजनाचे जनावरांचे मांस पोलिसांनी जप्त केले आहे. याची किंमत साधारणतः ४ लाख ५६ सहस्र रुपये इतकी आहे.
ज्या भारतभूमध्ये गोमातेला देवतेचे स्थान आहे, त्या ठिकाणी तिच्यावरून पोलिसांचे प्राण कंठाशी येत आहेत, हे दुर्दैवी आहे. कायद्याची कडक कार्यवाही करणे पोलीस प्रशासनाच्या हातात आहे. त्यांचे कर्तव्य त्यांनी चोखपणे बजावल्यास गोमाफियांच्या उद्दामपणावर चाप बसेल आणि गोमातांसह …
भाजपच्या वाढलेल्या जागांच्या मागे हिंदूंच्या मतांचे ध्रुवीकरण झाले, असेही सांगितले जात आहे; मात्र हिंदूंच्या ध्रुवीकरणाला मुसलमानांच्या मतांच्या ध्रुवीकरणाने धोबीपछाड दिली, हे हिंदूंना स्वीकारावे लागेल.
गोवंशियांना हत्येसाठी आणल्याची माहिती गोरक्षक आणि हिंदुत्वनिष्ठ यांनाच अगोदर कशी मिळते ? पोलिसांना का मिळत नाही, याचा विचार पोलीस करतील का ?
इरफान याकुब कुरेशी यांच्यावर गुन्हा नोंद करण्यात आला आहे.
गोवंशियांची हत्या करणार्यांना कठोर शिक्षा न झाल्याचा परिणाम !
गोमांस धर्मांधांनाही आवडते; म्हणून गोहत्या करण्याची अनुमती द्या, अशीही मागणी उद्या केली जाईल
राज्यात गोवंश हत्याबंदी कायदा लागू असूनही मोठ्या प्रमाणात त्याचे उल्लंघन होणे, हे चिंताजनक आहे. पोलीस प्रशासन यावर कायद्याची प्रभावी कार्यवाही कधी करणार ?