ईदच्या निमित्ताने गोवंशियांची ‘कुर्बानी’ देण्यासाठी सरकार सर्वतोपरी साहाय्य करणार ! – मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत
ईदला गोवंशियांची हत्या हे गोमातेचे स्थान म्हणून प्रसिद्ध असलेल्या ‘गोवा’ या राज्याला लज्जास्पद !
ईदला गोवंशियांची हत्या हे गोमातेचे स्थान म्हणून प्रसिद्ध असलेल्या ‘गोवा’ या राज्याला लज्जास्पद !
आसाम राज्य असा कायदा करू शकते, तर केंद्रशासन आणि अन्य राज्ये यांनीही तो करावा, असे हिंदूंना वाटते !
आसाम राज्य असा कायदा करू शकतो, तर केंद्रशासन आणि अन्य राज्ये यांनीही तो करावा, असे हिंदूंना वाटते !
गोवंशियांच्या हत्येची विकृत परंपरा थांबवण्यासाठी गोमंतकातील गोप्रेमी आणि हिंदुत्वनिष्ठ संघटना यांनी संघटित व्हावे !
पोलीस ठाण्यासह स्वतःचे रक्षण करू न शकणारे पोलीस काय कामाचे ? उद्या २-३ आतंकवाद्यांनी सशस्त्र आक्रमण केले, तर पोलीस जिवंत तरी राहू शकतील का ? अशांना देण्यात येणारे प्रशिक्षण किती कुचकामी आहे, हेच लक्षात येते !
सर्वेक्षणातून हे भयावह आकडे समोर आल्यानंतर आतातरी आणि तातडीने केंद्रशासनाने संपूर्ण देशात धर्मांतरविरोधी कायदा लागू करावा अन् त्यासाठी हिंदूंच्या संघटनांनी दबाव निर्माण करावा, असेच हिंदूंना वाटते !
पशूंची कुर्बानी देण्यासाठी विशेष व्यवस्था करणार्या विभागाचे नाव पशूसंवर्धन !
उत्तरप्रदेशात गोहत्या बंदी असतांनाही गोहत्या होऊन गोमांसाचे वितरण होते, हे पोलीस आणि प्रशासन यांना लज्जास्पद ! भारतातील ज्या राज्यांत गोहत्या बंदी आहे, तेथे सर्रास गोहत्या होऊन गोमांसाचे वितरण होत आहे. ही स्थिती पालटण्यासाठी हिंदु राष्ट्राला पर्याय नाही !
हा एकूण १ कोटी रुपयांहून अधिक मुद्देमाल आहे. या कारवायांमध्ये आतापर्यंत १७ जणांना अटक करण्यात आली असून ४१ जणांविरुद्ध गुन्हा नोंद करण्यात आला आहे.
गोहत्या करणार्यांना कायद्याचा धाक नाही