ढाका येथील हिंदूंची मंदिरे आणि घरे केली जात आहेत उद्ध्वस्त !

बांगलादेशातील हिंदूंवर होत असलेल्या सातत्याच्या आक्रमणाच्या पार्श्वभूमीवर ही गोष्ट नाकारता येत नाही ! पंतप्रधान शेख हसीना यांच्याशी भारताचे चांगले संबंध असतांना बांगलादेशातील हिंदूंचे रक्षण होत नाही, ही वस्तूस्थिती आहे. ही स्थिती पालटण्यासाठी भारतात हिंदु राष्ट्र स्थापन करण्याला पर्याय नाही !

बांगलादेशातून पलायन करून आलेले ख्रिस्ती मिझोराममध्ये फुटीरतवादी संघटनेला करत आहेत साहाय्य !

आतापर्यंत बांगलादेशी घुसखोर मुसलमानच देशात अवैध रहात असून कारवाया करत असल्याचे समोर येत असतांना आता तेथील ख्रिस्तीही भारतात येऊन भारत विरोधी कारवाया करत असल्याचे समोर येणे, हे भारतीय सुरक्षायंत्रणांना लज्जास्पद आहे !

भारत-बांगलादेश सीमेवर १०० हून अधिक जणांचे सैनिकांवर सशस्त्र आक्रमण  

सैनिकांवर शस्त्रांद्वारे आक्रमण होत असतांना त्यांना गोळीबार करण्याचा आदेश नाही का ? सैनिकांना मारहाण करून त्यांच्याकडील बंदुका हिसकावून नेण्यात येत असतील, तर सीमेवर सैनिकांना तैनात तरी कशाला करण्यात आले आहे ?

…तर बंगालमधील हिंदूंवर बांगलादेशातील हिंदूंप्रमाणे अत्‍याचार होतील ! – तथागत रॉय, माजी राज्‍यपाल

हिंदु जनजागृती समितीच्‍या वतीने ‘बांगलादेशमधील हिंदूंवर जिहादी आक्रमणे’ या विषयावर ‘ऑनलाईन’ विशेष संवाद !

बांगलादेशी हिंदु क्रिकेटपटू रॉनी तालुकदार यांना महाशिवरात्रीची पोस्ट काढण्यास भाग पाडले !

बांगलादेशात कट्टरतावादी धर्मांधांकडून हिंदूंवर अत्याचार करणे चालूच !

बांगलादेशमध्ये हिंदूंच्या १४ मंदिरांवर आक्रमण करून मूर्तींची तोडफोड !

या घटनेविषयी जगातील कोणत्याही संघटनेकडून निषेध करण्यात आलेला नाही ! अशी घटना चर्च किंवा मशीद यांच्या संदर्भात भारतात झाली असती, तर एव्हाना ती आंतरराष्ट्रीय बातमी ठरली असती आणि मुसलमान अन् ख्रिस्ती रस्त्यावर उतरले असते !

बांगलादेशात मुसलमानांकडून हिंदु व्यापार्‍याची हत्या !

आरोपींच्या विरोधात गुन्हा नोंदवण्यात आला असून पोलीस त्यांचा शोध घेत आहेत.

अदानी उद्योगसमुहाच्या शेअर्समध्ये ३५ टक्क्यांची घसरण

अशा प्रकारे मागील ९ दिवसांत या समुहाचे शेअर्स ७० टक्क्यांनी घसरले आहेत. या घटनाक्रमानंतर अमेरिकेच्या ‘डाऊ जोंस स्टॉक एक्सचेंज’ने अदानी एंटरप्रायझेसला बाहेर काढले आहे.

बांगलादेशात वर्ष २०२२ मध्ये १५४ हिंदूंच्या हत्या !

बांगलादेशात ही स्थिती आहे, तर पाकिस्तानमध्ये कशी असेल, याची कल्पना करता येत नाही ! इस्लामी देशांत हिंदूंचा होणारा वंशसंहार रोखण्यासाठी भारताला हिंदु राष्ट्र घोषित करणे आवश्यक आहे !

बांगलादेशात मुसलमानांनी मंदिरांवर आक्रमण करून मूर्ती तोडल्या !

बांगलादेशाच्या पंतप्रधान शेख हसीना यांचे भारताशी चांगले संबंध असूनही त्या त्यांच्या देशातील हिंदूंचे रक्षण करत नाहीत आणि भारत सरकारही त्यांच्यावर रक्षणासाठी दबाव निर्माण करत नाहीत, हीच वस्तूस्थिती आहे !