बांगलादेशातील नेता तारिक रहमान (म्हणे) ‘हिंदु धर्माचे ग्रंथ कोणतेही नैतिक शिक्षण देत नाहीत !’
हिंदु कधी अन्य धर्मियांच्या धर्मग्रंथांवर अशी टीका करत नाहीत; मात्र अन्य धर्मीय नेहमीच हिंदूंच्या धर्मग्रंथांवर टीका करतात, यालाच निधर्मीवादी आणि पुरो(अधो)गामी सर्वधर्मसमभाव म्हणतात, हे लक्षात घ्या !