देहलीत मुसलमान तरुणाच्या आक्रमणात एका हिंदु तरुणाचा मृत्यू, तर दुसरा घायाळ !

हिंदूबहुल देशाच्या राजधानीतच हिंदू असुरक्षित आहेत, तेथे अन्य ठिकाणांची काय स्थिती असेल ? , हे लक्षात येते ! अशा घटनांविषयी निधर्मीवादी तोंड उडघत नाहीत !

उदयनिधी स्‍टॅलिन यांच्‍या विरोधात प्रभाकर भोसले यांची पोलीस आयुक्‍तांकडे तक्रार !

हिंदु धर्म संपवण्‍याविषयीचे उदयनिधी यांचे वक्‍तव्‍य चिथावणीखोर असून राज्‍यघटनेने दिलेल्‍या अधिकाराची गळचेपी करणारे आहे. हा अजामीनपात्र गुन्‍हा असून उदयनिधी यांच्‍यावर कायदेशीर कारवाईची मागणी भोसले यांनी तक्रारीमध्‍ये केली आहे.

फरीदाबाद (हरियाणा) येथे बजरंग दलाच्या कार्यकर्त्याची धर्मांधांकडून हत्या, तर दुसरा घायाळ

हरियाणामध्ये भाजपचे सरकार असतांना हिंदु संघटनांच्या कार्यकर्त्यांच्या अशा हत्या होऊ नयेत, असेच हिंदूंना वाटते !

पाकिस्तानमध्ये धर्मांधांकडून हिंदूंच्या अपहरणाच्या विरोधात अल्पसंख्यांकांचा मोर्चा !

प्रसारमाध्यमांनी दिलेल्या वृत्तानुसार आंदोलकांनी काश्मीर जिल्ह्यातील गुन्हेगारीग्रस्त कंधकोटमध्ये कायदा आणि सुव्यवस्था पुनर्स्थापित करण्यासाठी आवाज उठवला.

हिंदूंच्या अस्तित्वाचा लढा !

गेल्या मासात नूंह (हरियाणा) येथे धर्मांधांनी हिंदूंच्या ब्रजमंडल जलाभिषेक यात्रेवर मोठ्या प्रमाणात आक्रमण करत हिंसाचार केला. या पार्श्‍वभूमीवर हा लेख देत आहोत.

राजस्थानमध्ये ९३ वर्षीय महंत सियाराम दास यांची हत्या

महंत सियाराम दास बाबा बुरिया गेल्या ५० वर्षांपासून श्री महादेव मंदिरात राहून पूजा करत  होते. त्यांच्या हत्येमुळे संत समाजात अप्रसन्नता निर्माण झाली आहे.

कर्णावती (गुजरात) येथे हिंदु तरुणासमवेत जाणार्‍या मुसलमान तरुणीला मुसलमानांकडून मारहाण !

याविषयी पुरो(अधो)गामी, निधर्मी आणि व्यक्तीस्वातंत्र्यवाले तोंड उघडणार नाहीत, हे लक्षात घ्या !

…तो दिवस दूर नाही, जेव्‍हा पाकिस्‍तानमध्‍ये एकही हिंदु शेष रहाणार नाही !

तो दिवस लांब नाही, जेव्‍हा पाकिस्‍तानात एकही हिंदु उरणार नाही. आकडेवारी याची पुष्‍टी करतात. फाळणीच्‍या वेळी २२-२३ टक्‍के हिंदू होते. बांगलादेशच्‍या निर्मितीनंतर ते सुमारे ११-१२ शेष राहिले. आज ते २ टक्‍केही नाहीत. शेवटी हे २ टक्‍के किती दिवस टिकणार ?

चितोडगड (राजस्थान) येथील मेवाड विश्‍वविद्यालयात काश्मिरी मुसलमानांकडून हिंसाचार !

राजस्थानमध्ये काँग्रेसचे सरकार असल्याने तेथे पाकिस्तानी राजवट असल्यासारखीच स्थिती आहे. त्यामुळे काश्मिरी मुसलमानांनी हिंसाचार करणे, यात आश्‍चर्य ते काय ?

बगाहा (बिहार) येथे हिंदूंच्या मिरवणुकीवर मुसलमानांकडून दगडफेक !

हिंदूंनी मिरवणुका काढायच्या आणि मुसलमानांनी त्याला विरोध करायचा, हे आता नित्याचेच झाले आहे. हे रोखायचे असेल, तर परिणामकारक हिंदूसंघटनाला पर्याय नाही !