(म्हणे) ‘कन्हैयालाल यांच्या हत्येमागे पाकचा हात असल्याचा दावा, हा पाकची अपकीर्ती करण्याचा प्रयत्न !’
पाकचा भारतावर आरोप
पाक जगाच्या नकाशावर जिहादी आतंकवादासाठी कुप्रसिद्ध असल्याने पाकची अपकीर्ती होण्यासारखे काहीही शेष नाही, हे त्याने कायमचे लक्षात ठेवायला हवे !