बहुसंख्य हिंदूंच्याच देशात हिंदू असुरक्षित !

बिलासपूर (छत्तीसगड) – बिलासपूर जिल्ह्यातील जयकुमार मिश्रा आणि ओमकुमार मिश्रा या दोघा भावांवर फैजल अन् अन्य ८ जणांनी ३ जुलैच्या सायंकाळी आक्रमण केले. या आक्रमणात दोघे भाऊ घायाळ झाले आहेत. या प्रकरणी फैजल आणि अन्यांच्या विरोधात पोलिसांत गुन्हा नोंद करण्यात आला आहे. अजूनपर्यंत कुणालाही अटक करण्यात आली नसून आरोपींचा शोध घेण्यात येत आहे.
मिश्रा भाइयों पर फैजल ने 8 साथियों के साथ बोला हमला, चाकू लेकर आए थे: लात-घूसों से पीटा, अश्लील गाली-गलौज#Chhattisgarh #Bilaspurhttps://t.co/eSwdSK0fpD
— ऑपइंडिया (@OpIndia_in) July 4, 2022
जयकुमार यांनी नोंदवलेल्या पोलीस तक्रारीत म्हटले की, तो आणि त्यांचा भाऊ हे सरकारी अभियांत्रिकी महाविद्यालयाजवळ रहात असून गुरु घासीदास विश्वविद्यालयात शिकतात. दोघे भाऊ चालत बाजारात जात असतांना त्यांच्यावर फैजल आणि त्याच्या साथीदारांनी दुचाकींवरून येऊन चाकूने आक्रमण केले. दोघांना लाथा-बुक्क्यांनी बेदम मारहाण केली. या आक्रमणामागील कारण अद्याप समजू शकलेले नाही. पोलीस घटनेचे अन्वेषण करत आहेत.
आतंकवाद्यांच्या गोळीबारात सैनिकाला वीरमरण
मडगाव येथे दिवसाढवळ्या डॉक्टरचे अपहरण
पंढरपूर येथे होणार्या वारकरी महाअधिवेशनाच्या निमित्ताने विविध संत, कीर्तनकार, मंदिरांचे प्रमुख यांना निमंत्रण आणि भेटी !
आम्ही सरकारकडे ३ मागण्या केल्या !
भारत-नेपाळ सीमेवरून प्रवेश करण्याचा प्रयत्न करणार्या खलिस्तानी फुटीरतावाद्याला अमेरिकी नागरिकासह अटक
शिक्षणमंत्री धर्मेंद्र प्रधान त्यागपत्र देत नाहीत, तोपर्यंत आंदोलन चालूच रहाणार !