बंगाल राज्यातील संदेशखाली : नौखालीची पुनरावृत्ती रोखणार कोण ?
साम्यवाद्यांच्या एवढ्या दडपशाहीच्या राजवटीत वर्ष २०११ मध्ये ममता बॅनर्जी सत्तेवर आल्या आहेत, म्हणजे त्या किती आक्रमक असतील, हे लक्षात येते.
साम्यवाद्यांच्या एवढ्या दडपशाहीच्या राजवटीत वर्ष २०११ मध्ये ममता बॅनर्जी सत्तेवर आल्या आहेत, म्हणजे त्या किती आक्रमक असतील, हे लक्षात येते.
कायदा-सुव्यवस्थेच्या अभावी पुण्यात वाढती गुन्हेगारी !
विविध देश आतंकवाद्यांच्या संदर्भात राबवत असलेली धोरणे भारतानेही राबवल्यास आपत्काळात देशहानी अल्प होईल !
लेबनॉनमधील हिजबुल्ला या आतंकवादी संघटनेने इस्रायलवर केलेल्या क्षेपणास्त्राच्या आक्रमणात पटनिबिन मॅक्सवेल या भारतीय तरुणाचा मृत्यू झाला, तर बुश जोसेफ जॉर्ज आणि पॉल मेलविन हे दोघे भारतीय घायाळ झाले.
मुसलमानबहुल देशात अन्य धर्मियांना आणि त्यांच्या धार्मिक स्थळांना स्थान नसते, हे लक्षात घ्या ! अशा मानसिकतेचे लोक कधीही सर्वधर्मसमभाव ठेवू शकत नाहीत. भारतातही हिंदूंच्या धार्मिक मिरवणुका आणि सण यांच्या वेळी करण्यात येणार्या दंगलींवरून हे दिसून येते !
भारतीय विद्यार्थ्यांवर विदेशात होणारी आक्रमणे रोखण्यासाठी भारत सरकारने अमेरिकेवर दबाव आणावा !
काश्मीरमधील पुलवामा येथील रहिवासी असलेला जमील-उर-रहमान याला ऑक्टोबर २०२२ मध्ये भारताने आतंकवादी घोषित केले होते.
पाकला युद्धसज्ज करण्यात चीनचा हात आहे. हे लक्षात घेऊन भारताने अधिकाधिक आक्रमक धोरण राबवणे आवश्यक !
मथुरा आणि काशी येथील मंदिरेही मशीदमुक्त करण्यात येतील. हे कुणीही अडवू शकणार नाही-के.एस्. ईश्वरप्पा
पाकिस्तानात राहून भारतात आतंकवादी कारवाया करणार्या आतंकवाद्यांना शिक्षा होत नाही, हे लज्जास्पद आहे.