वक्फ बोर्ड – भारताची भूमी गिळंकृत करणारे मंडळ !
‘हिंदुद्वेष्ट्या नेत्यांनी त्यांचा सर्वनाश करण्यासाठी वक्फ बोर्डाचा कायदा केलेला आहे. त्यामुळे वक्फ बोर्डाने भारतातील हिंदूंची लक्षावधी एकर भूमी बळकावली आहे’, हे कटू सत्य हिंदूंना ठाऊकही नाही.
‘हिंदुद्वेष्ट्या नेत्यांनी त्यांचा सर्वनाश करण्यासाठी वक्फ बोर्डाचा कायदा केलेला आहे. त्यामुळे वक्फ बोर्डाने भारतातील हिंदूंची लक्षावधी एकर भूमी बळकावली आहे’, हे कटू सत्य हिंदूंना ठाऊकही नाही.
हमासविरुद्ध युद्ध चालू असतांनाच इस्रायलने २८ मार्चला रात्री उशिरा सीरियातील अलेप्पो शहरावर हवाई आक्रमण केले.या आक्रमणात ३८ जणांचा मृत्यू झाला असून त्यांत हिजबुल्लाहच्या ५ आतंकवाद्यांचा समावेश आहे.
क्रोकस सिटी हॉल येथे झालेल्या आक्रमणामागे अमेरिका, ब्रिटन आणि युक्रेन यांचा हात आहे, असा दावा रशियाच्या ‘फेडरल सिक्युरिटी सर्व्हिस’चे प्रमुख अलेक्झांडर बोर्टनिकोव्ह यांनी केला.
चीन भारताविरुद्ध पाकिस्तानी आतंकवाद्यांना साहाय्य करतो. आता हेच आतंकवादी त्याच्या मुळावर उठले आहेत. त्यामुळे चीनने जे पेरले आहे, तेच उगवले आहे !
१८ महिन्यांसाठी हद्दपार केलेल्या एका तडीपार गुंडाने येथे पादचार्यांना कोयत्याचा धाक दाखवून घाबरवले. पोलिसांनी त्याचा पाठलाग करून त्याला अटक केली. गणेश उपाख्य गटल्या बाळू आहिरे असे त्याचे नाव आहे.
बी.एल्.ए.ने त्यांच्या आक्रमणात अनेक सुरक्षा अधिकारी ठार झाल्याचा दावा केला आहे, तसेच अनेक जण घायाळ झाल्याचेही ते म्हणाले; मात्र अद्याप अधिकृत आकडेवारी समोर आलेली नाही.
मुसलमान समाजाच्या आक्रमकतेला घाबरून काँग्रेसने कायमच त्यांच्या अवाजवी मागण्या पूर्ण केल्या. त्याचे दुष्परिणाम गेली अनेक दशके आपण भोगत आहोत.
हिंदूंची मंदिरे फोडून आणि त्यातील देवतांच्या मूर्तींचे भंजन करून येथील जनतेवर दहशत निर्माण करण्याचा मोगलांचा उद्देश होता. या दहशतीच्या जोरावरच त्यांनी लक्षावधी हिंदूंचे धर्मांतर केले. जे धर्मांतरित झाले नाहीत, त्यांची हत्या करण्यात आली. मंदिरांची प्रचंड लूट करण्यात आली.
‘मोगल काळात तोडल्या गेलेल्या लक्षावधी मूर्ती, मंदिरे, तसेच कोट्यवधी निष्पाप आणि निर्दाेष हिंदूंचा भयानक नरसंहार अन् धर्मांतर हा आमची निष्क्रीयता अन् नपुंसकता यांचाच परिणाम होता.
एखादी अनुसूचित जातीजमातीची व्यक्ती तिच्यावरील कथित अन्याय हा ती अनुसूचित जातीजमातीची असल्यानेच केला गेला, अशी खोटी तक्रार करत असते.