पाकला नष्ट केल्यावरच काश्मीरमधील आतंकवाद नष्ट होणार !

नगरोटा (जम्मू-काश्मीर) येथे १९ नोव्हेंबरच्या पहाटे बान टोल नाक्यावर आलेल्या एका ट्रकमधून आतंकवाद्यांनी सुरक्षादलांवर गोळीबार केला. या वेळी ३ घंटे झालेल्या चकमकीत ४ आतंकवादी ठार झाले.

मोसूल (इराक) येथे ‘इस्लामिक स्टेट’ने तोडफोड केलेले जुने चर्च मुसलमानांनी पुन्हा उभारले !

इराकमधील मुसलमानांकडून भारतातील धर्मांध बोध घेतील का ? काश्मीरमधील तोडफोड केलेल्या शेकडो मंदिरांची डागडुजी करून हिंदूंना परत काश्मीर खोर्‍यात बोलावतील का ? असा प्रश्‍न उपस्थित होतो.  

कोरोनानंतर आता ‘चापरे’ विषाणूचा धोका

चापरेची बाधा झाल्यास कोरोना अथवा इतर तापाच्या आजारापेक्षा या आजाराची लक्षणे लवकर आढळून येतात.

अफगाणिस्तानात १५० पाकिस्तानी आतंकवादी ठार

अफगाणिस्तानमध्ये आतंकवादाच्या विरोधात करण्यात आलेल्या कारवाईत पाकपुरस्कृत १५० हून अधिक आतंकवादी ठार झाले आहेत. देशातील हेलमंद आणि कंदाहार येथे गेल्या एक मासापासून कारवाई चालू आहे.

‘जमात ए पुरोगाम्यां’नी असत्याचा मुलामा देत पाठराखण करणे, हीच खरी समस्या !

धडधडीतपणे समोर उभ्या असलेल्या समस्येला सातत्याने नाकारत रहाणे आणि असत्याचा मुलामा देत तिची पाठराखण करणे, हीच खरी समस्या असल्याचे चित्र आहे. येथून पुढे शहामृगी पवित्रा न ठेवता समस्येला तोंड देत तिचा योग्य तो बंदोबस्त करणे, हाच पर्याय शेष आहे.

धर्मनिरपेक्षतावादी आता कुठे आहेत ?

बांगलादेश क्रिकेट संघातील खेळाडू शाकिब अल् हसन यांनी कोलकाता येथे श्री महाकालीमातेची पूजा केल्यानंतर त्यांना धर्मांधांकडून धमक्या मिळू लागल्या. यावर त्यांनी क्षमा मागितली आहे.

शिवोली येथे दोन वयोवृद्ध महिलांचा निर्घृण खून

दोन्ही वयस्कर महिलांचा प्रथम तीक्ष्ण हत्यार हाणून आणि नंतर चाकू खुपसून खून करण्यात आला.

नक्षलवादाचे पाठीराखे !

केंद्रातील सरकारने शाळा-महाविद्यालये यांमध्ये क्रमिक अभ्यासक्रम पालटण्याची, तसेच शिक्षणाच्या टप्प्यांच्या रचनेत पालटण्याचे प्रयत्न गतीमानतेने करावेतच. नक्षलवादाच्या समर्थकांना शोधून कठोर शिक्षा करण्याची चळवळच हाती घ्यावी, जेणेकरून असे प्रयत्न भविष्यात कुणी करण्यास धजावणार नाही.

अझरबैजानच्या सैनिकांकडून चर्चवर चढून ‘अल्ला हू अकबर’च्या घोषणा

धर्मांधांचा अन्य धर्मियांप्रतीचा द्वेष पहाता संपूर्ण जगाने इस्लामी कट्टरतावादाच्या आणि आतंकवादाच्या विरोधात उभे ठाकणे आवश्यक आहे !

विवाह करण्यास नकार दिल्यावरून धर्मांधांकडून तरुणीवर चाकूद्वारे आक्रमण 

अल्पसंख्यांकांचे गुन्हेगारीत सर्वाधिक प्रमाण ! अशांना शरीयत कायद्यानुसार कठोर शिक्षा करण्याची मागणी कुणी केली, तर आश्‍चर्य वाटू नये !