बांगलादेशातील ३० लाख लोकांच्या नरसंहाराची माहिती देणार्या हिंदु संघटनेला पाकची धमकी
पाक सैन्याने वर्ष १९७१ मध्ये बांगलदेशमध्ये केलेला नरसंहार संपूर्ण जगाला ठाऊक आहे, त्याने कितीही झाकण्याचा प्रयत्न केला, तरी तो झाकता येणार नाही.
पाक सैन्याने वर्ष १९७१ मध्ये बांगलदेशमध्ये केलेला नरसंहार संपूर्ण जगाला ठाऊक आहे, त्याने कितीही झाकण्याचा प्रयत्न केला, तरी तो झाकता येणार नाही.
‘जयपूर येथील भाजपचे आमदार आणि शहराचे माजी महापौर अशोक लाहोटी यांनी शहराच्या पोलीस आयुक्तांना पत्र लिहून शहरातील हिंदु मंदिरांवरील भोंगे बलपूर्वक बंद का केले ? याविषयी त्यांना जाब विचारला आहे.
नागरिकत्व सुधारणा कायद्याद्वारे शेजारील देशांतून हिंदूंना बोलावण्यासाठी आपण प्रयत्न करतो आहोत, मग आपल्याच राष्ट्रातील काश्मिरी हिंदूंसाठी आपण प्रयत्न करण्यात अल्प का पडत आहोत ?
विजय चौकात असलेल्या राजे बागसवार दर्गाह येथे नमाजपठणासाठी अधिक संख्येने आलेल्या लोकांना मनाई केल्यावरून जब्बार रहिमतुल्ला शेख आणि सुरज फकीर मुलाणी यांनी दर्गाहची देखरेख तसेच देवतांची पूजा करण्याचा परंपरागत मान असणारे सुनील लावंड यांना लाथाबुक्क्याने मारहाण केली.
हिंदूंना कसेही करून पळवून लावून त्यांच्या जागा कह्यात घेण्यासाठी धर्मांध प्रयत्नशील असतात; मात्र हिंदूंना प्रशासन आणि पोलीस यांच्याकडून संरक्षण मिळत नसल्याने धर्मांधांचे फावते. यावर उपाय म्हणजे हिंदूंनी संघटित होऊन स्वत:चे रक्षण करणे आवश्यक आहे !
ख्रिस्ती आर्मेनियन लोकांच्या वंशविच्छेदाविषयी ख्रिस्ती अमेरिकेने घेतलेल्या भूमिकेतून भारताने शिकावे आणि स्वतःची परराष्ट्रनीती हिंदुत्वाला केंद्रभूत ठेवून आखावी.
ज्या ठिकाणी धर्मांध बहुसंख्य होतात, तेथे ते कायदा आणि नियम धाब्यावर बसवतात, याचे हे उदाहरण आहे. हिंदूंना नेहमी आरोपीच्या पिंजर्यात उभे करणारी पुरोगामी मंडळी अशा विषयांत मात्र गप्प रहातात. सहिष्णु हिंदूंना आक्रमक ठरवायचे आणि आक्रमक धर्मांधांना अल्पसंख्यांक …..
पाकिस्तानात हिंदूंवर होणारे अत्याचार, त्यांच्या संपत्तीची हानी, हिंदु महिलांवर होणारे बलात्कार यांमुळे अनेक हिंदू अनेक वर्षांपूर्वी भारतात आले. नागरिकत्व सुधारणा कायदा अस्तित्वात नसल्यामुळे ते अनेक सुविधांपासून वंचित आहेत.
राष्ट्र आणि धर्म यांवर आघात आणि त्यासंदर्भात वाचकांची योग्य विचारप्रक्रिया होण्यासाठी प्रत्येक वृत्ता सह योग्य दृष्टिकोन देत आहोत
उत्तरप्रदेशातील डासना येथील महंत यति नरसिंहानंद सरस्वती यांच्याविषयी अतिशय चिथावणीखोर लिखाण आणि माहिती धर्मांधांकडून विविध माध्यमांद्वारे प्रसारित करण्यात येत आहे.