न्यायसंस्थेवर अतिक्रमण करणारी तत्कालिन पंतप्रधान इंदिरा गांधी यांनी लादलेली आणीबाणी आणि तिला प्रखर विरोध करणारे कणखर न्यायमूर्ती !

आणीबाणीला आणि इंदिरा गांधी यांच्या कार्यशैलीला विरोध करणाऱ्या न्यायमूर्ती कृष्णा अय्यर, शेलाट, ग्रोवर, हेगडे आणि खन्ना यांचे नाव आजही आदराने घेतले जाते !

नेपाळचा भारतात विलिनिकरण करण्याचा प्रस्ताव नेहरू यांनी फेटाळाला होता ! – माजी राष्ट्रपती प्रणव मुखर्जी यांचा पुस्तकातून दावा

अशी मोठ्या प्रमाणात हानी करणारे नेहरू देशाचे गुन्हेगारच आहेत ! त्यांचे असे राष्ट्रघातकी निर्णय देशाच्या संसदेत लावून, शाळा शाळातून शिकवले गेले पाहिजेत.

भारत में नेपाल का विलय करने का नेपाल के राजा का प्रस्ताव नेहरू ने नकारा था ! – प्रणव मुखर्जी की पुस्तक में दावा

– नेहरू की राष्ट्रघाती चूकें !

नेहरूंची अक्षम्य चूक जाणा  !

नेपाळचे राजा त्रिभूवन बीर ब्रिकम शहा यांनी नेपाळला भारताचा भाग बनवण्याचा प्रस्ताव सूचवला होता; परंतु नेहरूंनी त्याला नकार दिला, असा दावा माजी राष्ट्रपती दिवंगत प्रणव मुखर्जी यांनी त्यांच्या ‘द प्रेसिडेंशियल ईअर्स’ या पुस्तकात केला आहे.

(म्हणे) ‘शिवाजी महाराज आणि संभाजी महाराज या महापुरुषांनी ‘धर्मनिरपेक्ष’ राज्य स्थापन केले !’ – सचिन सावंत, प्रवक्ते, काँग्रेस

मुसलमानांचे तळवे चाटायचे, हीच काँग्रेसची धर्मनिरपेक्षता आहे. त्याच धर्मनिरपेक्षतेचे गोडवे सावंत यांना गायचे असतील, तर त्यांनी प्रथम मुसलमानांना धर्मनिरपेक्षता शिकवावी. ते धारिष्ट्य नसल्यामुळे काँग्रेसवाले हिंदूंना फुकाचे सल्ले देत आहेत !

‘रिव्हॉल्युशनरी गोवन्स’चा समर्थक लिस्टर आल्फोन्सोच्या विरोधात देशद्रोहाचा गुन्हा प्रविष्ट

‘गोवा वेगळे राष्ट्र बनवता येते का ?’, अशी आक्षेपार्ह ‘पोस्ट’ प्रसारित केल्याचे प्रकरण : अशा फुटीरतावाद्यांच्या संघटनेवर बंदी का घालू नये ? या संघटनेमागे आंतरराष्ट्रीय शक्ती कोणती आहे, याचे अन्वेषण व्हावे !

निवडणुकीत समर्थन मिळण्यासाठी पीडीपीच्या नेत्याने हिजबूल मुजाहिदीनला दिले होते १० लाख रुपये !

पीडपीच्या नेत्यांचे आतंकवादी संघटनांशी असलेला संबंध पहाता अशा पक्षावर केंद्र सरकारने बंदीच घातली पाहिजे ! याविषयी पक्षाच्या अध्यक्षा मेहबूबा मुफ्ती तोंड का उघडत नाहीत ?

कर्नाटकमध्ये पंचायत निवडणुकीच्या मतमोजणीच्या वेळी पाकिस्तानच्या समर्थनाच्या घोषणा !

कर्नाटकमध्ये भाजपचे सरकार असतांना अशा प्रकारच्या घोषणा देण्याचे कुणाचेही धाडस होणार नाही, असा वचक निर्माण केला पाहिजे, असेच हिंदूंना वाटते !

एस्.डी.पी.आय.च्या कार्यकर्त्यांवर देशद्रोहाचा खटला प्रविष्ट करून त्यांना अटक करा ! – हिंदु जनजागृती समिती

अशा राष्ट्रद्रोह्यांच्या विरुद्ध अत्यंत कठोर कारवाई झाली पाहिजे; एवढेच नव्हे, तर अशा घटना वरचेवर घडत आहेत याकडे शासनाने अत्यंत गांभीर्याने लक्ष देऊन तत्परतेने याविषयी चौकशी करावी आणि अपराध्यांना कठोर शासन करावे.

१ जानेवारीनंतर शेतकरी आंदोलन कोणत्याही थराला नेऊ ! – काँग्रेसचे खासदार रवनीतसिंह बिट्टू

अशा प्रकारचे विधान करून काँग्रेसचे खासदार कायदा आणि सुव्यवस्था हातात घेऊ पहात आहेत, हे लक्षात येते ! त्यामुळे पोलिसांनी सतर्कता म्हणून त्यांना कह्यात घेऊन कारागृहातच डांबले पाहिजे !