अभिनेते, अभिनेत्री आणि लेखक हिंदुविरोधी असल्याने ‘लालसिंह चढ्ढा’ चित्रपटावर बहिष्कार घाला ! – राष्ट्रप्रेमी हिंदूंचे आवाहन

प्रत्येक हिंदूने राष्ट्रप्रेमी हिंदूंच्या आवाहनाला प्रतिसाद देत हिंदुविरोधकांना त्यांची जागा दाखवून द्यावी !

(म्हणे) ‘भारताच्या स्वातंत्र्यलढ्यात संघ ब्रिटिशांच्या बाजूने राहिला !’

तत्कालीन काँग्रेसचे धोरण पहाता सुभाषचंद्र बोस, लोकमान्य टिळक, यांसारखे काही नेते वगळता नेहरू आणि त्यांचे पाठीराखे काँग्रेसवाले ब्रिटिशांचे हस्तक असल्यासारखेच वागत होते. रा.स्व. संघाच्या कार्यकर्त्यांची ‘राष्ट्राभिमानी’ हीच ओळख आहे.

(म्हणे) ‘तिरंगा देशाचा ध्वज असतांना तो घरांवर का फडकावावा ?’

ज्यांचे तिरंगा, हा देश आणि येथील माती, यांच्यावर प्रेम नाही, ते असेच प्रश्‍न उपस्थित करणार ! अशा विधानांतून ते किती देशभक्त आहेत, हे लक्षात येते !

(म्हणे) ‘माझे देशावर प्रेम नाही’, असे काहींना वाटते; पण ते सत्य नाही !’

चित्रपटाच्या प्रदर्शनाच्या तोंडावर अभिनेते आमीर खान यांचे उफाळून आले देशप्रेम !
चित्रपटावर बहिष्कार न घालण्याची विनंती

राष्ट्रद्वेषी ‘एन्.डी.टी.व्ही.’!

सरकारने या वाहिनीची नोंद घेऊन पाळेमुळे खणून काढून संबंधितांवर कठोर कारवाई करणे आवश्यक आहे. तसेच या माध्यमातून एन्.डी.टी.व्ही.सारख्या वाहिन्यांनी हिंदु समाजासमवेत भारताचीही किती हानी केली आहे ? हे लक्षात येईल !

पतियाळा (पंजाब) येथील कालीमाता मंदिराच्या भिंतीवर चिटकवण्यात आले खलिस्तानच्या समर्थनाचे भित्तीपत्रक !

पंजाबमध्ये खलिस्तानवाद्यांच्या कारवाया दिवसेंदिवस वाढत आहेत. याकडे केंद्र सरकारने लवकरात लवकर लक्ष देऊन कठोर उपाययोजना काढणे आवाश्यक आहे !

विदेशी निधी मिळणार्‍या स्वयंसेवी संस्था देशाची प्रतिमा मलीन करण्यासाठी कार्यरत ! – गुप्तचर विभाग

अशा सर्व स्वयंसेवी संस्था या राष्ट्रघातकीच होत ! अशांच्या अनुज्ञप्त्या रहित करून त्यांच्यावर बंदीच आणली पाहिजे, तसेच संबंधित विश्‍वस्त, अधिकारी आणि कर्मचारी यांच्याविरोधात कठोरात कठोर कारवाई झाली पाहिजे !

गेल्या आठवड्यात धर्मांधांनी हिंदूंवर अत्याचार केल्याच्या, उद्दामपणाच्या आणि देशविघातक कृतींच्या संदर्भातील थोडक्यात काही प्रमुख घडामोडी !

धर्मांधांची आक्रमकता !

भारतीय राजकारण्यांना लोकशाहीचा धडा !

लोकमान्य टिळक, सुभाषचंद्र बोस, वल्लभभाई पटेल अशा अनेक रत्नांऐवजी काँग्रेसने दगड निवडले. मुसलमानांच्या लांगूलचालनासाठी धर्मनिरपेक्षता, सर्वधर्मसमभाव, आरक्षण आदी अनेक सोंगे आणून काँग्रेसने देशातील बहुसंख्य हिंदूंना मूर्ख बनवले. आज इतक्या वर्षांनी काँग्रेसचा खरा चेहरा जनतेसमोर येत आहे !

आसाममधील सिलचर येथील बंधारा तोडणार्‍या दोघा मुसलमानांना अटक

अशा गुन्हेगारांना फाशीचीच शिक्षा देण्याची मागणी सरकारने न्यायालयाकडे केली पाहिजे !