कन्नड साहित्यिक वीरभद्रप्पा यांची वैचारिक दिवाळखोरी !

चामराजनगर (कर्नाटक) – शालेय पाठ्यपुस्तकांतून गोळवलकर, सावरकर इत्यादी बनावट देशभक्तांचे धडे काढून टाकावेत. असे धडे मुलांना शिकवू नयेत. शासनाने याविषयी आदेश लागू करावा, अशी मागणी कन्नड साहित्यिक वीरभद्रप्पा यांनी व्यक्त केला आहे. ‘पूर्वीच्या शासनाने मानवविरोधी, देशविरोधी आणि समाजविरोधी पाठ्यक्रम लागू केला, हे चुकीचे आहे. हा आपल्या राज्यघटनेचा अपमान आहे. नवीन सरकारने हे पालटावे’, असेही ते म्हणाले.
संपादकीय भूमिकाराष्ट्र आणि धर्म यांच्याविषयी सहस्रो पानांचे अजरामर साहित्य लिहिणार्या स्वातंत्र्यवीर सावरकरांविषयी असे विधान करणार्या अशा तथाकथित साहित्यिकांचे साहित्य काय असेल, हे यावरून लक्षात येते ! |
कर्नाटक आणि महाराष्ट्र यांच्या मुख्यमंत्र्यांची २० जूनला पाण्यासाठी महत्त्वाची बैठक
पावसाळ्यापूर्वी वीजवाहिन्यांच्या दुरुस्तीची कामे पूर्णत्वाकडे !
भीमाशंकर भाविकांसाठी प्रवेशिका (पास) घेण्याचा सक्तीचा निर्णय प्रशासनाने मागे घेतला !
Provident Fund : केंद्र सरकारकडून भविष्य निर्वाह निधी ठेवींवरील व्याजाला संमती
सांगली येथील ‘दावल मलिक दर्गा’ पाडून अवैध मदरसा तात्काळ भुईसपाट करा !
उत्तरप्रदेशात ४ महिन्यांत दलितांवर अत्याचार करण्यात मुसलमानही अग्रेसर